डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान दिले आणि महात्मा गांधी यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. या दोन्ही महामानवाचे विचार प्रशासनात काम करण्यास इच्छुक असणाऱ्या आय.ए.एस. व आय.पी. एस. अधिकाऱ्यांमध्ये रुजवण्यासाठी..... ...
शालिमार एक्सप्रेस वर्धा रेल्वे स्थानकावर पोहोचली असता आशिष खंडारकर नामक व्यक्तीला एक बॅग रेल्वेत सापडली. त्यांनी त्या बॅगची तपासणी केली असता त्यात राळेगाव भूमि अभिलेख कार्यालयातील महत्त्वाचे दस्तावेज असल्याचे दिसून आले. ...
जनावारांची वाहतूक करणाऱ्यांना अटक करून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात जनावरे जप्त करण्यात येतात. ती जनावरे पडेगाव येथील सर्वोदय गोशाळेत आणण्यात येते. ...
पर्यावरण संवर्धन संस्था मागील गत चार वर्षांपासून घरोघरी रेन वाटर हार्वेस्टिंग व्हावी यासाठी प्रयत्नरत आहे. यासाठी वॉर्डात सभा घेणे, मार्गदर्शन शिबिराचे आयोजन, पत्रक, जल साक्षरता रॅली या माध्यमातून शहरात जनजागृती व प्रत्यक्ष कार्य करीत आहे. ...
सेलू तालुक्यातील एका आदिवासी कुटुंबातील युवतीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह रेल्वे रूळावर टाकून आत्महत्या असल्याचा बनाव करण्यात आल्याचा आरोप होत आहे. ...
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत देशभर होणारे बालमृत्यू व गर्भवती मातांचा मृत्यूदर थांबविणे तसेच ग्रामीण भागातील वेगवेगळ्या प्रकारचे रुग्ण शोधून त्यांना मार्गदर्शन करून प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत पोहचविण्याचे महत्त्वाचे कार्य आशा वर्कर महिला ...
मृत शुभांगी उईके हिच्या मृत्यूबाबत पोलीस आत्महत्या म्हणत असले तरी तिच्या कुटुंबीयांच्या मते आणि मिळालेल्या माहितीनुसार तिची आत्महत्या नसून हत्या आहे. ...