जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाकडून सन २०१२-१३ मध्ये विद्यार्थिनींसाठी असलेल्या सायकलीचे वाटप तब्बल सहा वर्षांनंतर स्थानिक पंचायत समितीमार्फत शुक्रवारी करण्यात आले. ...
पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. यांची मुंबई येथे बदली करण्यात आल्याने वर्धेत ३६ वे पोलीस अधीक्षक म्हणून निसार तांबोळी हे रुजू होणार आहेत. हा बदली आदेश गृह विभागाचे उप सचिव कैलास गायकवाड यांनी निर्गमित केला आहे. ...
गतवर्षी गुलाबी बोंडअळीने विदर्भातील कापूस उत्पादकांनाजबर फटका दिल्यानंतर यावर्षी पुन्हा गुलाबी बोंडअळीचा प्रकोप दिसून येत आहे. आकोला नंतर वर्धा जिल्ह्याच्या आर्वी तालुक्यातील निजामपूर येथील शेतकऱ्याच्या शेतात गुलाबी बोंडअळी आढळून आली आहे. ...
मुख्यमंत्री ग्राम सामाजिक परिवर्तन अंतर्गत निवडण्यात आलेल्या ईसापूर येथे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी भेट देवून शेतकऱ्यांना बोंडअळी रक्षक ट्रॅप बाबत मार्गदर्शन केले. शिवाय त्यांनी कृषी विभाग व बजाज फाउंडेशनच्यावतीने पूर्णत्वास आलेल्या जलयुक्त शिवार ...
मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे या मागणी युवा स्वाभिमान पार्टीच्यावतीने पाठींबा देण्यात आला आहे. याबाबत तोडगा न निघाल्यास २ आॅगस्ट रोजी आर्वी येथे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. ...
गतवर्षी कापूस पट्टयातील जिल्ह्यात कपाशी पिकांवर बोंडअळी व शेंदरी अळी यांचे आक्रमण झाले त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. यावेळी यापासून बचाव करण्यासाठी मोठे गाव, ...... ...
यंदाच्या वर्षी पाहिजे तसा मुसळधार पाऊस न झाल्याने जिल्ह्यातील जलाशयांच्या पाणी पातळीत पाहिजे तशी वाढ झाली नसल्याचे वास्तव आहे. सध्या स्थितीत जिल्ह्यातील ११ जलाशयांमध्ये केवळ ३५.२० टक्केच जलसाठा असून केवळ पोथरा हा एकमेव प्रकल्प १०० टक्के भरला आहे. ...
गेल्या अनेक दिवसांपासून आष्टी नगरपंचायत जलशुध्दीकरण केंद्रामधून दुर्गंधीयुक्त पिवळे दुषित पाणी पुरवठा करीत आहे. या विरोधात आष्टीकर संतप्त झाले आहे. ...
आरंभा येथे जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी समीर देवतळे यांच्यावर चाकू व काठीने हल्ला करून त्याची हत्या करण्यात आली. या घटनेनंतर संतप्त जमावाने या घटनेतील आरोपींच्या झोपड्या जाळण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. ...
चिकणी येथील शिक्षणासाठी तालुक्याचे स्थळ असलेल्या देवळी येथे दररोज ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. पहिली ते महाविद्यालयीन शिक्षण देवळी येथेच घ्यावे लागते. असे असतानाही रापमच्या बसमध्ये विद्यार्थ्यांना ये-जा करण्यासाठी मज्जावच केल्या जा ...