जलयुक्त शिवारमध्ये नाला खोलीकरणाचे काम करताना अनेकदा शेतकऱ्यांचा रहदारीचा रस्ता बंद होतो. त्यामुळे यावर्षी नाला खोलीकरणाचे काम करताना शेतकऱ्यांची मागणी असेल त्या ठिकाणी कंपोझिट बंधारे बांधावे. ज्यामुळे शेतकऱ्यांना वाहतुकीसाठी पुलाचा वापर करता येईल. ...
देशातील १८० उद्योगातील असंघटीत सेवा निवृत्त कामगार अत्यंत कमी सेवानिवृत्ती वेतनात आपले व परिवाराचे जीवन जगत आहे. मिळणाऱ्या अत्यंत सेवानिवृत्ती वेतनात एकवेळ सुद्धा पोट भरू शकत नाही. ...
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील कलम ३९ (१)अन्वये तसेच महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियमातील तरतूदी नुसार सदरचा ठराव रद्द बातल करून खुबगाव ग्रामपंचायत बरखास्त करण्यात यावी व भुखंड धारकाच्या भुखंडाच्या नोंदी ग्रामपंचायत अभिलेखात दर्ज ...
प्राथमिक आरोग्य केंद्र बांधकामासाठी २९ जून २०१८ रोजी जिल्हाधिकारी यांनी जागेचा ताबा देण्याकरिता प्रथम आदेश दिला. त्यानुसार १६ जुलैला सदर जागेचा ताबा मिळाला असून जागा अधिग्रहणाऱ्या अंतिम आदेशानंतर तांत्रिक व प्रशासकीय मंजूरी व निविदा प्रक्रिया पूर्ण झ ...
कारंजा शहराच्या मध्यभागातून राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. परंतु, या महामार्गावर सध्या मोकाट जनावरांचा ठिय्या असतो. त्याकडे स्थानिक नगरपंचायतीचे दुर्लक्ष होत असल्याने हा प्रकार एखाद्या अनुचित घटनेला निमंत्रण देणारा ठरत आहे. ...
शहरातील २५ हजार नागरिकांना गेल्या दहा दिवसापासून दुर्गंधीयुक्त पिवळया पाण्याचा पुरवठा होत असल्यामुळे साथीच्या आजारांनी तोंड वर काढले आहे. विशेष म्हणजे सहा किलोमीटर ममदापूर तलावातून जलशुद्धीकरण केंद्रावर पाणी पोहचल्यावर तेथे शुद्ध होतच नाही. ...
स्थानिक न.प.च्यावतीने विशेष मोहीम हाती घेवून शहर विकासाच्या कामात अडथळा निर्माण होणारे धार्मिक स्थळे हटविण्याचे काम केले जात आहे. सदर मोहिमेच्या चौथ्या दिवशी न.प. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शहरातील विविध भागातील १२ धार्मिक स्थळे हटविली. ...
आरक्षणाच्या प्रमुख मागणीसाठी आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. त्या अनुषंगाने मंगळवारी कुणबी-मराठा समाजाच्या पुढाऱ्यांसह समाज बांधवांनी एकत्र येत सदर आंदोलनाला पाठींबा म्हणून विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवे ...
लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाचे माजी कुलपती विभूतिनारायण राय, यांच्यासहित दोन अधिकाऱ्यांच्या विरोधात दाखल एफआयआरनुसार तपास करण्याचा आदेश जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश अपूर्वा भसारकर यांनी दिला.ही बा ...
आषाढी एकादशीचे औचित्य साधून वर्धा शहरासह परिसरातील भाविकांनी सोमवारी विठ्ठलाच्या चरणी माथा टेकविला. स्थानिक मालगुजारीपुरा भागातील विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात पहाटे ५ वाजतापासूनच दर्शनासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती. ...