बोंडअळीची भीषणता तपासण्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. विद्या मानकर यांनी गणेश तिमांडे यांच्या कपाशीच्या शेताला सकाळी भेट दिली. लोकमतमध्ये प्रकाशित झालेली ‘कपाशीवर बोंडे अळीचा उद्रेक’ या बातमीची तातडीने दखल घेत नुकसानग्रस्त शेतीला भेट दिली. ...
बुट्टीबोरी-तुळजापूर महामार्गाचे काम हाती घेतलेल्या दिलीप बिल्डकॉन या रस्ते बांधकाम करणाऱ्या कंपनीच्या जड वाहनांच्या वर्दळीमुळे केळझर ते दहेगाव (गोसावी) या डांबरी रस्त्याची अवघ्या आठ महिन्यांत गिट्टी उखडून रस्त्यावर पसरली. ...
चैपदरी रस्ता बांधकामासाठी भिडी येथील ग्रामीण रुग्णालयाचे तीन वॉर्ड पाडण्यात आल्याने, जागेअभावी येथील काही विभाग बंद पडले आहे. तात्पुरती व्यवस्था म्हणून याठिकाणी आरोग्य विभागाच्यावतीने एका वॉर्डाचे बांधकाम करून वेळ मारून नेली जात आहे. ...
नवजीवन एक्स्प्रेसमधील अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या इसमांकडून रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने ९ आॅगस्ट रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास ३८ हजार ९० रूपयाचा दारूसाठा जप्त केला. जळगाव येथील दोन इसमाजवळील ९ बॅगमधून ही दारू जप्त करण्यात आली. ...
क्रांती दिनाचे औचित्य साधून गुरूवारी जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर, कामगार व महिलांनी स्थानिक मालगुजारीपुरा भागातील विठ्ठल मंदीर येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढून आपला आवाज बुलंद केला. मोर्चा जिल्हाकचेरीसमोर पोहाचताच पोलिसांनी आंदोलनकर्त् ...
नागरिकांचा कमी प्रतिसाद असलेल्या सेवांचा त्या- त्या विभागाने आढावा घेऊन सामान्य नागरिकांपर्यंत उपलब्ध आॅनलाईन सेवांची माहिती पोहचवावी. सेवा हक्क कायद्याच्या मार्फत सामान्य जनतेला आॅनलाईन व्यवस्थेकडे वळवितांना या कायद्याचे फायदे, प्रशासनानातील पारदर्श ...
सावित्रीबाई फुले विद्यालयातील दोन शिक्षकांना सेवेच्या २५ वर्षानंतर अप्रशिक्षित ठरविण्याचा आदेश तत्कालीन शिक्षणाधिकारी (माध्य.) पारधी यांनी सेवानिवृत्तीच्या शेवटच्या दिवशी काढून त्यांच्यावर अन्यायच केला. हा प्रकार निंदनिय असल्याचा आरोप करीत सदर आदेश म ...
शासकीय नोकऱ्या व शिक्षणात आरक्षण देण्यासह विविध मागण्यांसाठी गुरूवारी मराठा समाज बांधवांच्यावतीने महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले होते. या बंदला वर्धा जिल्ह्यात समिश्र प्रतिसाद मिळाला असून गुरूवारी वर्धा शहरात दुचाकी रॅली काढून छत्रपती शिवाजी महार ...
सन १९९१ रोजी तत्कालीन काँग्रेसच्या नरसिंहराव-मनमोहनसिंग सरकारने मुक्त अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला. खाजगीकरण, उदारीकरणाची धोरणे स्वीकारली. या व्यवस्थेमुळे देशाचा विकास होईल, रोजगार वाढेल, असे त्यावेळी सांगण्यात आले .... ...
जि. प. कृषी विभागाच्यावतीने आठ चित्ररथ तयार करण्यात आले आहे. या चित्ररथाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बोंडअळी निर्मुलन तसेच किटकनाशके फवारणी करताना घ्यावयाची काळजी या विषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या चित्ररथाला बुधवारी पंचायत राज समितीच्या सदस्या ...