पाण्याची टंचाई लक्षात घेता संधीच सोनं करण्यासाठी काहींनी ३१ डिसेंबरनंतर बोअरवेल करण्यावर बंदी येणार असल्याची अफवा उडविली. यामुळे पाण्याची समस्या सोडविण्यासाठी नागरिकांनी बोअरवेल खोदण्याचा सपाटा सुरू केला. ...
सिटू संघटनेच्या वतीने आशा वर्कर, शालेय पोषण आहार कामगारांच्या ज्वलंत प्रश्नांना घेऊन तहसीलसमोर निदर्शने करण्यात आली. आंदोलनाचे नेतृत्व सिटूचे वर्धा जिल्ह्याचे नेते यशवंत झाडे, शेतमजूर युनियन राज्य कमिटीचे उपाध्यक्ष दिलीप शापामोहन व किसान सभा अमरावती ...
समुद्रपूर तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्येच्या गिरड गावासह तब्बल ५० हजार नागरिक आधार केंद्राच्या सुविधेपासून वंचित आहे. परिणामी, नोंदणीसाठी नागरिकांना तालुकास्थळी येरझारा कराव्या लागत असल्याने वेळ आणि पैशाचा अपव्यय होत आहे. ...
अवैध उत्खनन करून रेतीची वाहतूक केल्या जात असल्या प्रकरणी काही जड मालवाहू आर्वी पोलिसांनी जप्त केले. पोलीस ठाण्याच्या आवारात पुरेशी जागा नसल्याने ही मालवाहू तहसील कार्यालयाच्या आवारात ठेवण्यात आली. ...
समाजातील आर्थिक दुर्बल व विविध योजनांचे लाभार्थी ठरणाऱ्या गरजुंना शासकीय धान्य वितरण प्रणालीच्या माध्यमातून स्वस्त धान्य अतिशय अल्प दरात दिले जाते. परंतु अतिशय दर्जाहिन धान्य सध्या स्वस्त धान्य दुकानातून वितरित करण्यात येत असल्याने नागरिकांचे आरोग्य ...
कोणतीही शासकीय योजना जेव्हा शासनाची न राहता समाजाभिमुख होते, तेव्हा त्या योजनेची फलश्रुती टोकाला पोहोचते आणि योजना खऱ्या अर्थाने यशस्वी होते. याच बाबीचा प्रत्यय कारंजा (घा.) नगरपंचायतीने हाती घेतलेल्या ग्रामस्वच्छता अभियानाबद्दल आला. ...
नऊ वर्षांपूर्वी अचानक आपल्या बहिणीच्या घरून गेलेला मनोरुग्ण भाऊ नांदेड पोलिसांच्या मदतीने घरी सुखरूप आल्यानंतर कुटुंबातील सदस्यांना गहिवरून आले. जिल्ह्यातील तळेगाव श्या. पोलीस ठाण्याच्या हद्दीत आर्वी तालुक्यातील परतोडा येथे शुक्रवारी सकाळी हा आनंदाचा ...
राष्ट्रीय महामार्ग सहावरील कारंजा (घा) येथे तहसील कार्यालयाच्या शेजारी प्रसिद्ध अंबादास चहा, कॉफी कॅन्टीन आहे. या ठिकाणी आजवर अनेकांनी कॉफी, चहाचा आस्वाद घेतला. त्यामुळे येथील कॉफी, चहा प्रसिद्धीस पावला आहे. ...