शासनाच्या शेतकरीहिताच्या अनेक योजना असल्या तरी योजनेतील जाचक अटींची पूर्तता करताना शेतकरी घायकुतीस येतात. असाच प्रत्यय नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेबाबत येत असल्याचे सद्यस्थितीत दिसून येत आहे. ...
महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोगाने स्पष्ट केल्यानुसार, जे ग्राहक पॉवर फॅक्टर सवलतीचा योग्य वापर करतील, अशा ग्राहकांना त्यासाठी आकारलेल्या रकमेचा परतावा महावितरणकडून करण्यात येणार आहे. ...
जिल्ह्यातील सर्वांत मोठी ग्रामपंचायत नाचणगाव ही देवळी येथील लोकसंख्येच्या तुलनेत बरोबरीची आहे. देवळीचा विकास पाहता नाचणगाव विकासाबाबत उपेक्षितच राहिले. मागील पाच दशकापासून या ग्रामपंचायतवर कॉँग्रेसची सत्ता आहे. ...
भूजल पातळीत वाढ होऊन सिंचनासाठी फायदा व्हावा या उद्देशाने शासनाने कृषी विभागाच्या वतीने छोट्या-मोठ्या नाल्यांवर सिमेंट बंधारे बांधण्यात आले. त्यानंतर काही बंधाऱ्यातील गाळ उपसण्यात आला, तर काही बंधारे गाळानेच ओव्हरफ्लो झाल्याचे पाहावयास मिळत आहे. ...
निसर्गाचा लहरीपणा आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून विद्युत जोडणी देताना राबविण्यात येणाऱ्या अडेलतट्टू धोरणामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटकाच सहन करावा लागत असल्याचे वास्तव आहे. सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर होत त्याचा लाभ शेतकºयांना कसा देता येईल, या उद् ...
बोर व्याघ्र प्रकल्पसह प्रादेशिक वनविभागाच्या जंगलाला अचानक आग लागली. या आगीच्या भक्ष्यस्थानी सागवानाची डेरेदार झाडे पडली. शिवाय, काही वन्यजीवांचा होरपळून मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. ...
पाणी फाऊंडेशनच्या २०१८-१९ या वॉटर कप स्पर्धेत तालुक्यातील ८० गावे सहभागी होणार आहेत. पहिल्या टप्प्यात या गावांमध्ये ग्रामस्थांना एकत्रिपणे प्रशिक्षण दिले जाणार आहे. २०१६-१७ मध्ये वाटर कप स्पर्धेत आर्वी तालुक्यातील काकडधरा या गावाने राज्यात प्रथम येत ...
जीभेला जीभेला झालेली जखम लवकर बरी होते; पण जीभेमुळे झालेली जखम कधीच बरी होत नाही. म्हणून तिळ गुळ घ्या अन् गोड-गोड बोला असे म्हटल्या जाते. मधूर वाणी जीवनामध्ये आनंद, शांती, प्रेम व प्रसन्नता निर्माण करते. त्यामुळे प्रत्येकाने नेहमीच थोड बोलावे; पण गोड ...
येथी रेल्वे स्थानकावर १ कोटी ८० लाख रुपयांचा निधी खर्च करून पादचारी उड्डाणपूल व माल गोदाम कार्यालय तसेच व्यापारी कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. त्याचे लोकार्पण आज खा. रामदास तडस यांच्या हस्ते करण्यात आले. ...
अमृत योजनेच्या माध्यमातून वर्धा शहरात सध्या विविध विकासकामे युद्धपातळीवर पूर्ण केली जात आहेत. परंतु, याच कामात गैरप्रकार होत असल्याचा आरोप झाल्यामुळे सदर कामांच्या तपासणीसाठी एका खासगी संस्थेला नियुक्त करण्यात आले आहे. असे असले तरी मंगळवारी जिल्हाधिक ...