महात्मा गांधींच्या पावन स्पर्शाने पुणीत झालेल्या या जिल्ह्याला दारूबंदी जिल्हा म्हणून घोषित करण्यात आले. पण, या जिल्ह्यातील दारूबंदी केवळ कागदोपत्रीच असल्याचे सर्वश्रुत आहे. नुकताच बुधवारी बापंूचा हुतात्मादिन पाळण्यात आला. याच दिवशी स्थानिक शासकीय वि ...
नागपूर मार्गावरील केसरीमल कन्या शाळेसमोर कृपलानी बंधूने अवैधरीत्या उभारलेल्या हॉटेलच्या इमारतीचे अतिक्रमण पाडण्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. यासंदर्भात या भागातील दोन नागरिकांनी प्रशासनाला नियम ८० व ३४ अन्वये नोटीस बजावली. या घटनेलाही ८६ दिवस ल ...
भारतीय जनता पक्षाच्या सुरूवातीच्या काळातील निष्ठावंत शिलेदार अशी ज्यांची ओळख आहे, त्या किशोर दिघे यांनी पक्षाच्या सरचिटणीसपदाचा राजीनामा दिला आहे. दिघे यांच्या या राजीनाम्याचे कनेक्शन भारतीय पक्षाची सत्ता असलेल्या वर्धा जिल्हा परिषदेच्या गैरकारभाराशी ...
ग्रामपंचायतींकडून मागणी नसतानाही मौखिक आदेशावरून ग्रामपंचायतींना सात हजार रुपये किमतीचे फलक थोपविण्यात आले. हा प्रकार अधिकाºयांच्या दबावात झाल्याचे खुद्द ग्रामसेवक नाव न छापण्याच्या अटीवर सांगत आहेत. पण, अधिकाऱ्यांनी या प्रकरणातून पद्धशीरपणे काढता पा ...
शिक्षक ही सर्वव्यापी दृष्टी असलेली व्यक्ती असली पाहिजे. त्याला जगातील सर्व विषयांचे ज्ञान अवगत असावे. शिक्षक ही विद्यार्थ्यांपासून समाजाच्या सर्व घटकांचे समाधान करू शकेल, असे उत्तर देण्याच्या ताकदीची व्यक्ती असली पाहिजे, अशी अपेक्षा लोकमत नागपूर आवृत ...
शेतकऱ्यांची कोणतीही मागणी नसताना राज्य शासनाने प्रत्येक गावच्या नगराच्या किंवा शहराच्या हद्दीपासून २०० मीटरच्या आतील क्षेत्रात येणारी शेतजमीन अकृषक रूपांतरीत करण्याचा शासन निर्णय घेतला. ...
महाराष्ट्र कुस्तीगीर परीषद व सार्वजनिक बजरंग व्यायाम शाळा, देवळी यांच्यावतीने आयोजित २१ व्या महिला राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत राज्यभरातून आलेल्या महिला पहेलवांनी मैदान गाजविले. ...
कचऱ्यापासून उदरनिर्वाह करणाऱ्या तसेच समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असणाऱ्या पारधी व इतर कचरा वेचक लोकांना हक्काचा रोजगार मिळवून देत, कचरा टाकाऊ नसून मौल्यवान आहे, अशी मानसिकता निर्माण करण्याच्या उद्देशाने कारंजा नगरपंचायतीच्या कल्पक मुख्याधिकारी प ...
गांधींनी यांनी जातीय समानता, अस्पृश्यता निवारण, सर्व धर्म समभाव, हे मूल्य या राष्ट्रात रूजविण्यासाठी कार्य केले. कारण हा देश जेवढा हिंदूचा आहे, तेवढाच या देशावर मुस्लिमांचाही अधिकार आहे, असे ते लोकांना सांगत. तर दुसरीकडे आपल्याच लोकांचा विरोध पत्करण् ...