द्वेषाला उत्तर द्यायचे असेल तर प्रेमाची बाजू सशक्त करावी लागते, आज द्वेष करणाऱ्यांची संख्या वाढते आहे. कारण प्रेम करणाऱ्यांची क्षमता कमी झाली आहे. माणुसकीच्या हत्यारापुढे काहीही टिकत नाही. ...
महाराष्ट्र शासनाच्या सेवायोजन विभागाच्या २ सप्टेंबर १९८९ व महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाच्या ११ फेब्रुवारी १९९१ च्या शासन निर्णयानुसार १ जानेवारी १९८६ पासून चटोपाध्याय आयोगानुसार त्रिस्तरीय वेतनश्रेणी अंतर्गत सेवानिवृत्त शिक्षकांची २४ वर्षे सलग स ...
आर्वी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते आर्वी नाकापर्यंतच्या एकेरी रस्त्याचे सिमेंटीकरण सुरू आहे. याकरिता केल्या जात असलेल्या खोदकामामुळे नळजोडणीचे पाइप तोडले जात असून पाणीटंचाईच्या काळात दररोज हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. ...
स्थानिक न.प. प्रशासन वर्धा शहरातील नागरिकांना सध्या सहा दिवसाआड पाणी पुरवठा करीत आहे. इतकेच नव्हे तर धाम प्रकल्पातील उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्यात आल्याने शहरात पाणी समस्या आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. ...
नजीकच्या पारडी येथे अचानक लागलेल्या आगीने बघता-बघता रौद्ररुप धारण केले. यात सात जनावरांचा आगीत होरपळून मृत्यू झाला तर सहा जनावरे गंभीर जखमी झाली आहेत. ही घटना शुक्रवारी दुपारी ३.१५ वाजताच्या सुमारास घडली. ...
धनोडी (बहाद्दरपूर) येथील निम्न वर्धा प्रकल्प निर्मितीला २६ वर्षांपूर्वी १९८१ मध्ये हिरवी झेंडी मिळाली. या प्रकल्पाला मूर्त रूप देण्याचे काम सुरू असले असले तरी अद्याप अर्धवटच आहे. ...
जगात सर्वात महान व्यक्ती कोण? यासंदर्भात २०१४ मध्ये सर्वेक्षण करण्यात आले होते. यामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना एकूण मताच्या ६० टक्के मते मिळाली. त्यामुळे ते भारतातच नव्हे तर जगातही सर्वात महान व्यक्ती ठरले. अनेक देशातील जनतेनेही त्यांना प्रथम क्रमा ...
जिल्ह्यातील शांतता व सुव्यवस्था कायम राखण्यासोबतच महत्वाच्या गुन्ह्याचा छडा लावण्यात यश मिळविणाऱ्या आणि लोकसभा निवडणुकीतही उत्तम कामगिरी बजावणाºया पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी पाठ थोपटली. ...
बोर कालव्याची गत काही वर्षांपासून डागडुजी व दुरुस्ती केली नाही. सध्या कालव्याचे खोलीकरण सुरू आहे. अशातच शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पाझरणाऱ्या कालव्याचे बांधकाम करावे, अशी मागणी होत आहे. ...