येळाकेळी येथील खेरडा परिसरातील गिट्टी खदानवर धाड टाकून पाच वाहनांसह पोकलॅण्ड जप्त करण्यात आला. ही कारवाई जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. इम्रान शेख यांच्या उपस्थितीत मंगळवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास करण्यात आली. ...
वर्धा जिल्ह्यातील नागरिकांना यंदा तीव्र पाणी टंचाईच्या झळा सोयाव्या लागत आहे. परंतु, याच पार्श्वभूमीवर उपलब्ध पाण्याचा काटकसरीने आणि योग्य पद्धतीने वापर करून मेहनतीच्या जोरावर एका शेतकºयाने सेंद्रिय पद्धतीचा अवलंब करून डाळींबाची बाग फुलविली. शिवाय बº ...
सेलू तालुक्यातील दिव्यांग बांधवांना शासकीय योजनेचा लाभ मिळण्यासाठी दिव्यांग प्रमाण पत्र प्राप्त करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय वर्धा येथे आठवड्यातून एक दिवस यावे लागते. शिवाय तेथेच त्यांना विविध तपासणी करून घ्यावी लागते. ...
जगभरात सेवाग्राम येथील गांधीजींचा आश्रम प्रसिद्ध आहे. बापूंना जग मानते, ते त्यांच्या विचार, तत्त्व आणि कार्यावरून. गांधींचे विचार, इतिहास लोकांपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असला तरी वर्धा रेल्वे स्थानकावरील फलक मात्र चुकीचा इतिहास द ...
नागपूर-भूसावळ प्रवासी रेल्वे गाडी बंद करण्यात आल्याने गरीब प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ही रेल्वे गाडी तातडीने सुरू करण्यासह विविध मागण्यांसाठी सोमवारी काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्य ...
भाड्याच्या घराला पेट्रोल टाकून आग लावणाºयास कलम ४३५ नुसार ५ वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा व ५ हजार रूपये दंड तसेच दंड न भरल्यास १ महिन्याच्या साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली. हा न्यायनिवाडा जिल्हा सत्र न्यायाधीश-२ आर.एम. मिश्रा यांनी केला. लोकेश उ ...
माझ्यावर भरभरून प्रेम करणाऱ्या नालवाडी-म्हसाळा भागाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन राज्याचे वित्त व नियोजन तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. म्हसाळा व नालवाडीवासीयांच्यावतीने आयोजित जाहीर सत्कार कार्यक्रमात ते सत्काराला उ ...
नजीकच्या धामणगाव (गाठे) व दसोडा गावातील गोठ्यात बांधून असलेल्या जनावरांवर वाघाने हल्ला केला. वाघाने पाच शेळ्यांसह गोऱ्हा ठार केल्याने पशुपालकांचे मोठे नुकसान झाले आहे. शिवाय परिसरातील नागरिकांमध्ये वाघाबाबत कमालीची दहशत निर्माण झाली आहे. या भागातील व ...
निरुपयोगी प्लास्टिक व्यवस्थापन धोरणातंर्गत जिल्ह्यात प्लास्टिकचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना निरुपयोगी प्लास्टिक संकलन करुन त्याचे पुन:निर्मिती करणे बंधनकारक आहे. मात्र, जिल्ह्यात प्लास्टिक बॉटल आणि दुध पिशव्यांची निर्मिती करणाऱ्या कंपन्या निरुपयोगी ...