शहरातील रामनगरात जवळपास १ हजार ६०० पेक्षा अधिक भूखंड असून सर्व जागा लीजवर असल्याने त्यांना मालकीहक्क मिळाला नाही. त्यामुळे मुळ लीजधारकांसह ज्यांच्या नावे भूखंड आहेत, त्या सर्वांना लीजमुक्त करुन मालकी हक्क देण्यात यावा, या मागणीकरिता रामनगरातील अनेकां ...
जिल्ह्यातील नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्याच्या उद्देशाने पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जनसंवाद सभेचे आयोजन केले होते. या सभेत नागरिकांनी तब्बल २७५ तक्रारीतून आपल्या समस्यांना मांडल्या. ...
महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती वर्षा निमित्त देशभरात विविध कार्यक्रमाचे नियोजन होत असून यामध्ये महात्मा गांधी यांची कर्मभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सेवाग्राम आश्रमा जवळ असलेल्या सेवाग्राम रेल्वे स्थानकाला जागतीक दर्जाचे प्रवासी केंद्र आणि मॉडे ...
अत्यल्प पावसामुळे सध्या वर्धा जिल्ह्यातील अनेक जलाशय कोरडेच आहेत. अशातच पुढेही पाऊस न आल्यास वर्धा जिल्ह्यात पाणीबाणीच निर्माण होणार आहे. याच पार्श्वभूमीवर वर्धा जिल्हा प्रशासनाने वर्धा जिल्ह्यातील जलाशयांच्या परिसरात कृत्रिम पाऊस पाडण्याचा विनंती प् ...
दोन नक्षत्र कोरडे गेले. त्यानंतर साधारण पाऊस आल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची कामे उरकली. त्यात पावसाच्या हलक्या सरी झाल्याने पीकही अंकुरले. मात्र, सध्या दमदार पावसाची प्रतीक्षा असतानाच अंकुरलेले कपाशीच्या पीकचे रानडुकरांनी नासाडी केल्याने अल्पभूधारक शेतक ...
महात्मा गांधी व विनोबा भावे यांची कर्मभूमी राहिल्याने वर्ध्याला गांधी जिल्हा म्हणून ओळखले जाते. परंतु, या जिल्ह्यातील आठही तालुक्याच्या अत्यल्प पावसाने अडचणी वाढविल्या आहे. यंदा २४ जुलैपर्यंत वर्धा जिल्ह्यात एकूण ४२.८३ टक्के पाऊस झाल्याची नोंद घेण्या ...
नजीकच्या शिवणी पारधी बेड्यावर गावठी दारू गाठून त्याची विक्री केली जात असल्याची माहिती स्थानिक पोलिसांना मिळताच समुद्रपूर पोलिसांच्या चमूने मंगळवारी शिवणी पारधी बेड्यावर छापा टाकून वॉश आऊट मोहीम राबविली. ...
दादाजी धुनिवाले चौक आणि बॅचलर रोडच्या दुतर्फा रोडरोमिओ, गुन्हेगारी प्रवृत्तीने गत काही महिन्यांपासून धुमाकूळ घातला आहे. यामुळे रहिवासी नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. पोलिसांचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. रोडरोमिओ, टवाळखोरांना बंदोबस्त करण्याची माग ...
दमदार पावसाने अद्यापही हजेरी लावली नसल्याने नदीपात्र कोरडे आहे. अंत्यसंस्कार विधी नदीत केला जात असल्याने तो डोहात करण्याचा प्रसंग निर्माण होऊन जनावरांच्या पाण्याची समस्या गंभीर झाल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. ...
शिक्षकांचे वेतन व सेवा संरक्षण धोक्यात आणणाऱ्या प्रस्तावित सुधारणा तात्काळ मागे घेण्यात यावी, अशी मागणी शिक्षक परिषदेने केली आहे. या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर शिक्षकांनी निदर्शने केली. ...