गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांच्यावतीने वेळोवेळी प्रयत्न केले जातात. शिवाय महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम ५६ व ५७ अन्वये एखाद्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीविरुद्ध पोलीस ठाण्याच्यावतीने हद्दपारीचा प्रस्ताव तयार करून तो पोलीस अधीक् ...
महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोघांनाही या देशात अस्पृश्यता नको होती. गांधी हा बदल सामाजिक सुधारणांतून घडवू पाहत होते, तर बाबासाहेबांना त्यासाठी कठोर कायदे असावेत, असे वाटत होते. दोघांचा उद्देश एकच होता, मात्र भिन्न मार्ग असलेले हे सहवेद ...
तालुक्यातील सुकळी-दौलतपूर गावाला जोडणाऱ्या रस्त्यावरील पुलाचा काही भाग खचल्याने दोन गावांचा संपर्क तुटला आहे. यासंदर्भात ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधींना दुरुस्तीसाठी पाठपुरावा करण्याबाबत मागणी केली. मात्र, कायम दुर्लक्ष केले जात आहे. ...
जुलैच्या शेवटच्या तर आॅगस्ट महिन्यात दुसऱ्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे सध्यास्थितीत जिल्ह्यातील दोन मध्यम आणि पाच छोटे जलाशय १०० टक्के भरले आहे. विशेष म्हणजे वर्धा शहरासह परिसरातील १३ गावांची पिण्याची पाण्याची समस्या निकाली काढण्यासाठी फायद्याचा अस ...
स्थानिक गुन्हे शाखेने घरफोड्या करणारी टोळी जेरबंद केली. याच चोरट्यांच्या टोळीतील सदस्यांना रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काही घरी चोरी केल्याची कबुली दिल्याने त्यांना रामनगर पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आले. ...
स्थानिक दुर्गा चित्रपटगृह मार्गालगतच्या तीन दुकानांना शॉर्टसर्किटमुळे आग लागली. यात दुकानातील संपूर्ण साहित्य जळाल्याने सदर तीनही छोट्या व्यावसायिकांचे सुमारे ८ लाखांचे नुकसान झाले. ही घटना रविवारी रात्री घडली. ...
राज्यातील २२ हजार ग्रामसेवकांच्या प्रलंबित मागण्या आणि पाचव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनतर्फे क्रांतिदिनापासून शासनाविरोधात असहकार आंदोलन पुकारले आहे. ...
निधा टाकळी, सिरसगावसह कान्होली, कात्री या गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची दैना झाल्याने वाहतूक धोकादायक वळणावर आहे. रस्त्यावरील डांबर नामशेष झाले असून, खड्डे पडून रस्त्याची चाळण झाली आहे. ...