प्लास्टर आॅफ पॅरीसच्या गणेश मूर्ती पर्यावरणासाठी धोक्याच्या ठरत असल्याने त्यांच्या निर्मितीसह विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. परंतु, गणेशोत्सवाच्या तोंडावर वर्धा शहरातील बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर पीओपीच्या गणेश मूर्ती विक्रीकरिता आल्या असल्याने जिल ...
सांगली, कोल्हापूर आदी ठिकाणी पुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. शिवाय अनेकांचे संसार उघड्यावर आले आहे. याच पूरग्रस्तांसाठी मदत करण्याचे आवाहन विविध सामाजिक संघटनांनी केले होते. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून तब्बल सहा लाख रुपये किंमतीचे जीवनावश्य ...
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या पुर्वनियोजीत दौऱ्यातील वेळापत्रकाला फाटा देत राष्ट्रपती तब्बल पाऊनतास परिवारासह बापू कुटीत थांबले. येथील आश्रम प्रतिष्ठांच्या सर्व उपक्रमाची राष्ट्रपतींनी पाहणी केली. शिवाय तेथील कामकाजाची माहितीही त्यांनी जाणून घेतली ...
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे शनिवारी सकाळी सेवाग्राम आश्रमात आगमन झाले. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मंत्री व नेते उपस्थिती होते. ...
भारत देश युवा वर्गाचा देश म्हणून ओळखल्या जात आहे. आज पर्यंत जगात ज्या ज्या ठिकाणी क्रांती झाली ती युवकांनीच घडवून आणली आहे. म्हणजेच युवा शक्ती विधायक किंवा विघातक वळण देवू शकते. यासाठी युवा पिढीला योग्य मार्गदर्शन व प्रशिक्षण मिळाल्यास विधायक कार्य ह ...
कृषी तथा फलोत्पादन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी गुरूवारी पढेगाव येथे नुकसानग्रस्त शेतकरी प्रशांत दुर्गे व गणेश हिंगे यांच्या सोयाबीन पिकाची पाहणी केली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले. ...
पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा व कोल्हापूर या जिल्ह्यात आलेल्या महापूरात लोक संकटात सापडली असताना महाराष्ट्रातील जनता जातीभेद, धर्मभेद विसरुन महापूरात अडकलेल्या लोकांच्या सुटकेसाठी धावून आली. ...
राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे शनिवारी वर्धेत येत असून ते सेवाग्राम येथील गांधी आश्रमाला भेट देणार आहे. शिवाय ते महात्मा गांधी इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सच्यावतीने आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. ...
नोकर भरतीवर बंदी असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी वाढली आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्य सरकारने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना लागू केली आहे. ...