Maharashtra Lok Sabha Election 2024: आम्ही ‘काँग्रेसमुक्त वर्धा’चे स्वप्न पाहिले होते. जे आम्हाला जमले नाही, ते शरद पवारांनी करून दाखविले. या जिल्ह्यातून काँग्रेसला त्यांनी हद्दपार करून दाखवले, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केल ...
२०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत निवडणुकीत भाजपचे रामदास तडस यांना ५ लाख ७८ हजार ३६४, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी काँग्रेसच्या चारुलता टोकस यांना ३ लाख ९१ हजार १७३ मते मिळाली होती. ...
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारांनी सलग नऊ वेळा विजय मिळविल्यानंतर १९९१ मध्ये पहिल्यांदा कम्युनिस्टांनी काँग्रेसची मक्तेदारी मोडीत काढली होती. तेव्हापासून काँग्रेस खिळखिळी झाली आहे. ...