आर्वी नगरपालिकेने विशेष निधी खर्च करून येथील इंदिरा चौकात फळ विक्रेते व भाजीविके्रत्यांसाठी व्यवसायाची सोय उपलब्ध करून दिली आहे. परंतु हातगाडीवर भाजी व फळाचा व्यवसाय करणारे तेथे जाण्यास तयार नाही. त्यामुळे नगरपालिका प्रशासणाचीही अडचण होत आहे. नगरपालि ...
दारूतस्करीसह विविध गंभीर गुन्ह्यात वापरलेले दुचाकी व चारचाकी वाहने पोलीस ठाण्याच्या आवारात कित्येक वर्षांपासून धूळखात पडले होते. ही वाहने सोडविण्याकरिता मागील दहा ते पंधरा वर्षांत कोणीही पुढे आले नसल्याने पोलिस विभागाकडून सर्व वाहनांचा लिलाव केला. शह ...
सेलू तालुक्यातील खडकी धानोली या परिसरात मोठ्या प्रमाणात केळी पिकांच्या बागा आहेत. केळी पिकावर करप्या रोगाने अतिक्रमण केल्याने बागेत असलेले केळीचे पीक गळून खाली पडत आहेत. केळीच्या झाडांची पाने देखील करपायला सुरुवात झाली आहे. तर कुठे-कुठे या रोगाने केळ ...
जिल्हाधिकारी कार्यालयात सातव्या आर्थिक गणनेचा शुभारंभ आज जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माहिती संकलनाने करण्यात आला. यापूर्वी २०१३ मध्ये सहावी आर्थिक गणना झाली होती. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर पहिल्यांदाच या सातव्या गणनेत होत आहे ...
जिल्ह्यात प्राथमिक व माध्यमिक शाळा, महाविद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय अशा एकूण १ हजार २४८ शाळा आहेत. यापैकी केवळ ३४२ शाळांकडे मैदाने आहेत तर तब्बल ९०६ शाळा, महाविद्यालय, शाळांकडे मैदान नाही. त्यामुळे या शाळांतील विद्यार्थ्यांना खेळापासून वंचित राहावे ल ...
विद्यमान राजकीय स्थितीत राज्यात कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस, शिवसेना यांनी महाराष्ट्र विकास आघाडी स्थापन करून सरकार बनविण्याचे ठरविले आहे. या सरकारच्या किमान समान कार्यक्रमातून स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी वगळण्यात आली असल्याची विश्वसनीय माहिती ...
नागरिकांच्या सुदृढ आरोग्याकरिता झटणाऱ्या वर्ध्यातील डॉक्टरांच्या यंग ब्रिगेडने पाणी आणि निसर्गाच्या संवर्धनाकरिता पुढाकार घेत वैद्यकीय जनजागृती मंचाची (व्हीजेएम) स्थापना केली. ...
प्राप्त माहितीनुसार, पराग कातरकर यांच्या मालकीच्या स्वस्त धान्य दुकानातून देवराव डाहाके यांनी धान्य खरेदी केले. त्यानंतर त्यांनी सदर धान्य घरी नेत बारकाईने पाहले असता तांदळात डी.ए.पी. खत आढळून आले. हा प्रकार नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणारा असल्याने ...
शासन निर्णयानुसार आता कुठलेही बांधकाम करताना परवानगीसाठी प्रत्येक स्तरावर प्राधिकृत कार्यालयाकडून प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. जोता बांधकामाचे प्रमाणपत्र, भोगवटा प्रमाणपत्र संबंधित कार्यालयाकडून घेणे गरजेचे असताना जिल्ह्यातील भूविकासक, बिल्डर्स यांच ...