सिलिंडरच्या सततच्या वाढत्या किंमतीमुळे गॅस सिलिंडरचा वापर केवळ चहा करण्यासाठी करीत आहेत. ग्रामीण व अतिदूर्गम भागात या योजनेद्वारे गॅस पोहोचले असले तरी महिला वाढत्या दराच्या भीतीने अद्यापही चुलीवरच स्वयंपाक करताना दिसून येत आहेत. ग्रामीण भागात मोठ्या ...
महाराष्ट्रात सत्तापालट होताच महाविकास आघाडी सरकारने महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे. या योजने अंतर्गत ज्या शेतकऱ्यांकडे १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ पर्यंत उचल केलेल्या एक किंवा एकापेक्षा जास्त ज्या कर्जाच्या खात्यात अल ...
अल्लीपुर ग्रामपंचायतमध्ये जैन कंपनीने पाईपलाईन स्थलांतरीत करूनच गावातील रस्ता व नालीचे बांधकाम करावे असे सर्व सदस्यांच्या संमत्तीने बैठकीमध्ये ठरविले होते. एका भागाकडील रस्ता झाला तेव्हा दुसºया बाजुकडून रस्ता खोदकाम करायला पाहिजे होता. जेणेकरून लोकां ...
गावागावात वाढलेला अवैध दारू व्यवसाय कारणीभूत असल्याची प्रतिक्रिया सर्वत्र उमटली आहे. वर्धा जिल्ह्यातील ४० वर्षांपूर्वी राज्य शासनाने दारूबंदी केली. महात्मा गांधी व आचार्य विनोबा भावे यांची कर्मभूमी असल्याने या जिल्ह्यात दारूबंदी करण्यात आली. मात्र दा ...
पवनार येथून आचार्य विनोबा भावे यांनी भूदान चळवळीला दिशा दिली आहे. ग्रामीण भागाचा विकास या उद्देशाने लेखाशीर्ष २५१५ ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा योजनेंतर्गत काही ठळक कामे प्रस्तावित करण्यात आली होती. त्यांना ग्रामविकास विभागाकडून मंजुरीही प्रदान करण् ...
शासनाने वादग्रस्त महापरीक्षा पोर्टल बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील भरती प्रक्रिया विभागस्तरावर घेतली जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. महाविकास आघाडीने सत्ता स्थापन करताच तत्काळ महापरीक्षा पोर्टलला स्थगिती दिली होती. तसेच ते बंद करण्याच्या हालचाल ...
राज्यातील ६५ व ६५ वर्षांवरील निराधार वृद्ध व्यक्तींना मासिक निवृत्ती वेतन देण्याच्या मूळ हेतूने श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना राबविण्यात येते. त्यासाठी वयाचा दाखला, रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला आवश्यक असून तो १५ वर्षांपासून महाराष्ट्र रा ...
मोरांगणा या छोट्याशा गावातून २०११ मध्ये दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर पहिल्याच प्रयत्नात शहीद भूषण दांडेकर देशसेवेकरिता सैन्यात दाखल झाले. मराठा लाईट इफंन्ट्रीमध्ये ९ वर्षे सेवा दिली. यादरम्यान त्यांनी कुपवाडा, राजोरी, बिकानेर आणि प्रतिष्ठेच्या समजल्या ज ...
शनिवारी अल्लीपूर पोलीस ठाण्यामध्ये मारहाणीच्या घडलेल्या घटनांची माहिती घेण्यासाठी दुरध्वनीने संपर्क केला असता स्टेशन डायरीवर असलेल्या कर्मचाऱ्याने फोन उचलला आणि दोन ते तीन मारहाणीच्या घटना असल्याचे सांगून दुरध्वनीचा रिसिव्हर बाजूला ठेवला. काही वेळानं ...