कोरोना विषाणूचा संसर्ग कमी करण्यासाठी २१ दिवसांचा ‘लॉकडाउन’ केला आहे. त्यामुळे सगळीकडे जीवनावश्यक वस्तूंसाठी नागरिक घराबाहेर पडताना दिसत आहेत. गावखेड्यात हीच परिस्थिती आहे. अशातच हाताला काम नसल्याने मजूर तसेच गोरगरिबांची अडचण होण्याची शक्यता आहे. धान ...
कोरोना विषाणूचा जगभरात झपाट्याने फैलाव होत आहे. याला रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात २१ दिवसांच्या लॉकडाऊनचा अंमल केला आहे. सर्वच शहरे लॉकडाऊन आहेत. औषध आणि जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता संपूर्ण बाजारपेठा ठप्प आहेत. दळणवळणही ...
पाळीव प्राण्यांवर व त्यांच्या दुधावर कोरोनाचा थेट कोणता प्रभाव होतो का? किंवा दुधाळ जनावरांच्या माध्यमातून जंतूंचा प्रसार शक्य आहे का? याविषयीचे संशोधनासाठी आर्वी येथील गौतीर्थ गौसंगोपन व संशोधन केंद्राचे संस्थापक शैलेश अग्रवाल यांनी पुढाकार घेतला आह ...
आर्वी येथील कोरोना उपाय योजनांची पाहणी करून येत असताना ३४ कामगार बालाघाट येथे जाण्यासाठी पायी निघाल्याचे जिल्हाधिकारी यांना दिसताच त्यांनी कामगारांना समजावून सांगितले व रोखून धरले. ...
किराणा व भाजीपाल्यांच्या दुकानात होणारी गर्दी मर्यादित ठेवण्याची जबाबदारी संबंधित दुकांदारावर असतांना सुद्धा या नियमाचे शहरात सर्रास उल्लंघन होत असून व्यापारी सुद्धा या संधीचा फायदा घेऊन ग्राहकांना चढ्या भावाने विकत असून ग्राहकांची लूट करीत असल्याचा ...
मागील तीन ते चार महिन्यांपासून जिल्ह्यातील ४०० च्यावर कुक्कूटपालन व्यावसायिक कोरोना आजारामुळे अडचणीत आले आहे. कोरोनाच्या धास्तीने तर नागरिकांनी कोंबड्यांची खरेदी देखील थांबविली आहे. तरीही काही पोल्ट्री चालकांनी पक्ष्यांचे संगोपन करणे सुरूच ठेवले होते ...
वृद्ध व एकट्याने राहणाऱ्यांसाठी काळजीपूर्वक कसे वागावे, याचेही मार्गदर्शन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. विशेष म्हणजे, न्यूज ट्रॅकर असल्याने व्यक्ती वेगवेगळ्या माहितींची खातरजमा स्वत:च करू शकतात. सामाजिक अंतर अनुभवत असणारे व्यक्ती या संकेतस्थळाच्या माध् ...
संपूर्ण जगात कोरोना विषाणूने थैमान घातला आहे. देशातही कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. कोरोना विषाणूने आता राज्यातही आपले पाय हळू हळू पसरले आहे. कोरोना संक्रमणाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर उपाय ...
जगभरात आपुलकी संस्थेच्या प्रामाणिक कामासोबत जुळलेले असंख्य लोक पसरलेले आहेत त्यांनी एका शब्दावर आर्थिक मदत देण्याचं निश्चित केलं. नंतर अभिजित फाळके यांच्या पुढाकाराने ज्या लोकांची पोटं रोजंदारीवर आहेत अशा गरजूंना १००० रु आर्थिक मदत देण्याचे काम सुरू ...