लॉकडाऊनमुळे शेतमालाचे मार्केट बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे कापूस, गहू, चणा आदी शेतमाल शेतकऱ्यांनी घरातच साठवून ठेवला आहे. घरात जागा नसतानाही तेथेच माल आणि कशीबशी राहण्याची व्यवस्था आहे. अशा स्थितीत साठवून असलेल्या कापसावर अळ्या, किड्यांचा प्रादुर्भ ...
कोरोनाचे अदृश्य हात दिवसेंदिवस जवळ येत असल्याचे जाणवत असतानाही आपल्या मुलभूत गरजांसाठी कोरोनाचा धोका पत्करण्याची मानसिकता नागरिकांमध्ये तयार होतेय की काय, अशी शंका यावी असे दृष्य वर्धा जिल्ह्यातल्या वायगाव येथे दर गुरुवारी भरणाऱ्या आठवडीबाजारात पहावय ...
कापूस हे शेतकऱ्यांचे पांढरे सोने आहे या कापसावर वर्ष भऱ्याचा आर्थिक लेखा जोखा असतो ही शेतकऱ्याची अडचण ओळखून बाजार समितीचे सभापती विद्याधर वानखेडे यांनी ११ एप्रिलला जिल्हाधिकारी यांना पत्र लिहून सी सी आय ला कापूस खरेदी करण्याचे निर्देश द्यावे अशी विनं ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. शिवाय गर्दी टाळण्यासाठी धार्मिक, सामाजिक, राजकीय आदी कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. देशात कोरोनाचा उद्रेक होण्यापूर्वी गोंदूजी टेकाम रा. रामदेवबाबा वॉर्ड आर्वी यांची मुलगी गीता आणि कै. अंब ...
जिल्ह्यात अंत्योदय कुटुंब योजनेचे ४७ हजार ४१, प्राधान्य कुटूंब योजनेचे १ लाख ९६ हजार ९४० व एपिएल शेककरी योजनेचे २२ हजार ७०० असे एकूण २ लाख ६७ हजार ४८१ शिधापत्रिकाधारक आहे. यापैकी २ लाख ५१ हजार ७३९ शिधापत्रिकाधारकांना म्हणजे ९४ टक्के लाभार्थ्यांना आता ...
सद्या स्थितीत स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध विलगिकरण कक्षात १० साधे तर ५ बेड अतिदक्षता विभागासाठी आहेत. शिवाय दोन व्हेंटिलेटर आहे. परंतु, कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे दक्षता म्हणून आणखी एकूण ३५ खाटांचे महिला व पुरुषांसाठी वेगवेगळे दोन विलगिकरण ...
कंटेनरमध्ये दाटून बसून भिवंडी येथून अलाहाबाद येथे जात असलेल्या चालकासह एकूण ४५ व्यक्तींना तळेगाव श्या.पंत शिवारात असलेल्या बॉर्डर सील पॉर्इंटवर कर्तव्य बजावत असलेल्या पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर या व्यक्तींची आरोग्य तपासणी करून त्यांना इन्स्ट्र ...
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता शासनाने मजूर, शेतमजूर, शेतकरी, अंत्योदय आणि प्राधान्य गटातील नागरिकांच्या अन्नधान्याची गरज लक्षात घेवून पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत तीन महिन्यांपर्यंत गरिबांना ५ किलो अतिरिक्त तांदूळ मोफत मिळणार आहे. यासह एप ...