आर्वी तालुक्यातील पाच गावांतील विहिरी पाणीटंचाई निवारणाच्या पार्श्वभूमीवर अधिग्रहित करण्यात येणार आहेत. १ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर २०१९ पर्यंतच्या पहिल्या टप्प्यात तालुक्यात कोणत्याही गावात पाणीटंचाई भासत नसल्याने एकाही ग्रामपंचायतीकडून प्रस्ताव प्राप्त ...
शहरातील मुख्य भाजीबाजारात मोठी गर्दी होत असल्याने सोशल डिस्टन्सिंग करीता वर्ध्यातील भाजीबाजार १८ ठिकाणी हलविण्यात आला आहे. यादरम्यान महादेवपुरा परिसरात भाजीबाजार सुरु करण्यात आला होता. मात्र, या ठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी होत असल्याने सोशल डिस्टन्स ...
प्राप्त माहितीनुसार, हेलोडी गावात सकाळी ११ वाजताच्या सुमारास पिण्याचे पाणी भरण्याच्या कारणातून दोन महिलांचा वाद झाला. त्यातील एक महिला दहेगाव पोलिसात तक्रार देण्यास गेली असता ठाणेदार थोरात यांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केली. याची माहिती महिलेचा भाऊ वि ...
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग प्रतिबंधात्मक कायद्यानुसार जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या विषाणूचा प्रसार होऊ नये याकरिता खबरदारी म्हणून जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या. या अनुषंगाने अधिकारी व कर्मचाऱ्यांनी म ...
कोरोनाचा प्रादुर्भाव राखण्याकरिता विविध उपाययोजना राबविल्या जात आहे. गेल्या महिनाभरापासून लॉकडाऊन असल्याने अनेक उद्योग व व्यावसाय ठप्प पडले आहे. परिणामी बेरोजगारीचेही प्रमाण वाढत असल्याने शासनाकडून नियम व अटींच्या अधिन राहून उद्योग व व्यवसाय सुरु करण ...
विकिलचा मृतदेह आढळून येण्याच्या पूर्वीच्या दिवशी रात्री तो मित्रासोबत बाहेर होता. त्याच्या शरीरावर मारहाण झाल्याच्या जखमा होत्या. विकिल हा यवतमाळ येथील रेमंड कंपनीत काम करायचा. लॉकडाऊनमुळे तो त्याच्या मुळगावी परतला. शिवाय तो सर्वांशी मिळून मिसळून राह ...
इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या विविध विषयांच्या जवळपास १८६ प्रश्नपत्रिका या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. याला १ लाख ७५ हजार ७६० विद्यार्थ्यांनी भेटी दिल्या असून १ लाख २५ हजार ६३८ विद्यार्थ्यांनी या प्रश्नपत्रिका सोडविल्या आहेत. आठही ...
जिल्हा प्रशासनाकडून उपाययोजनांची कठोर अंमलबजावणी करीत नागरिकांचीही गैरसोय होणार नाही, याचीही काळजी घेतली जात आहे. औषधींसह जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांना उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. यासोबतच इतरही महत्त्वाचे दुकाने आठवड्यातून एक दिवस सुरु करण्या ...
लॉकडाऊनमुळे सर्वच नागरिक घरात आहेत. अशातच बुधवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास हिंगणघाट तालुक्यातील कानगाव येथे अचानक जमीन सौम्य प्रमाणात हादरली. यामुळे ग्रामस्थांमध्ये एकच खळबळ उडाली. ...
वर्धा जिल्ह्यातील धामनदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणावर झुडपे व शेवाळे वाढले असल्याने पाण्याचा प्रवाहात अडथळे निर्माण झाल्याने नदीचे पात्र गावाकडे सरकले आहे. ...