घरवापसी कशी करता येईल यासाठी आता वर्धा जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. ज्या व्यक्तींना त्यांच्या मुळ गावी परत जायचे आहे अशांनी संबंधित तहसीलदार तसेच कॅम्प इंचार्ज कडे अर्ज करावे. त्या अर्जावर वेळीच योग्य कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हा प्रशासनाती ...
महाराष्ट्रात विशेषत: विदर्भात सर्वात जास्त कापूस उत्पादक शेतकरी आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपुर्ण देशात लॉकडाऊन असल्यामुळे सीसीआय व बाजार समितीच्यावतीने खरेदी केंद्र बंद होते त्यामुळे शेतकऱ्यांचा कापुस घरीच शिल्लक असल्यामुळे अनेक अडचणी निर्माण झा ...
१० दिवसांपासून परराज्यासह अन्य जिल्ह्यातून जीवनावश्यक वस्तूंची जवळपास १०० जड व मध्यम लहान वाहनांतून आवक होत आहे. तर गत दोन दिवसांपासून आले, लसूण, कांदा, फळांची सुद्धा आवक सुरू झाली आहे. ...
कोरोना संकटामुळे तेरवीसारखा कार्यक्रम करणे शक्य नव्हते. त्यामुळे तेरवीवर होणारा खर्च टाळल्या गेला. हाच खर्च त्यांनी स्मशानभूमीत कूपनलिकेवर केला. कूपनलिकेचे लोकार्पण सरपंच रमा मंडाळी, उपसरपंच उज्ज्वला बुरबुरे, सदस्य प्रफुल पुसदेकर यांच्या उपस्थितीत कर ...
जंगल परिसरात वास्तव्य असलेले एक अस्वल पाण्याच्या शोधार्थ अचानक वर्धा शहराच्या शेजारी असलेल्या शांतीनगर परिसरापर्यंत पोहोचले. ही बाब नागरिकांच्या लक्षात येताच वनविभागाला माहिती देण्यात आली. त्यानंत् त्या अस्वलाला त्याच्या अधिवासात पोहोचविण्यासाठी वनवि ...
कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्वत्र लॉक डाऊन असल्यामुळे प्रशासनाने कडेकोट अंमलबजावणी सुरू केली आहे त्यातच शनिवारी सकाळी 5.30 ते 8 या वेळेत आष्टी शहीद येथे विनाकारण दुचाकीवर फिरणारे, मास्क न वापरता फिरणारे अशा व्यक्तींवर तहसीलदार यांचे पथ ...
जीवनावश्यक वस्तूची वाहतूक करणारे अनेकांच्या संपर्कात येताच त्यामुळे त्यांच्या माध्यातून वर्धा जिल्ह्यात कोरोनाची एन्ट्री होऊ नये म्हणून वर्धा शहराच्या दूर दत्तपूर शिवारात अनलोडिंग पॉर्इंट तयार करण्यात आला आहे. असेच अनलोडिंग पॉर्इंट जिल्ह्यात एकूण तीन ...
कत्राटदाराला ११ एप्रिल २०१७ मध्ये कार्यारंभ आदेश दिला. प्राकलनानुसार १८६ कि.मी.ची पाईपलाईन व ११ नवीन जलकुंभाचा समावेश असून कामाचा कालावधी २ वर्षांचा निर्धारित केला होता. पण, निर्धारित वेळेत काम होत नसल्याने कंत्राटदाराला प्रतिदिन ७७ हजार रुपये दंडाची ...
जिल्ह्यातील वर्धा, आर्वी व हिंगणघाट या तिन्ही उपविभागात उपविभागीय अधिकाऱ्यांच्या नियंत्रणामध्ये ३६ पथके तयार करण्यात आली आहे. या सर्व पथकांनी आपापल्या उपविभागीती ३०३ गावांना भेटी देऊन कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची अंमलबजावणी होते की नाही, यावर लक्ष क ...