डेंग्यूचा आजार दरवर्षीच डोके वर काढतो. डेंगीचा प्रसार हा एडिस इजिप्टाय नावाच्या डासामुळे होतो. या डासाची उत्पत्ती साठवलेल्या स्वच्छ पाण्यात होते. कोणतेही पाणी आठ दिवसापेक्षा जास्त साठवून ठेवल्यास त्यामध्ये डास अंडी घालतात. त्यानंतर अंड्यांचे रुपांतर ...
वर्धा जिल्ह्यात आठ तालुके असून ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा असे शेतकरी बारमाही पीक घेतात. यात फळ व भाजीपाल्याचा समावेश आहे. साधारत: उन्हाळ्यात लग्नसराई राहते. ही बाब लक्षात घेऊन अनेक शेतकऱ्यांनी एप्रिल आणि मे महिन्यात उत्पादन हाती येईल असे नियोज ...
सर्वसामान्यांचाही कल इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे आहे. पण, यावर्षी कोरोना प्रकोपाने जवळपास दीड महिन्यापेक्षा अधिक काळापासून लॉकडाऊन आहे. परिणामी, अनेकांना आपला रोजगार गमवावा लागला. त्यामुळे इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे प्रवेश शुल्क भरणे, त्यांना सर् ...
या किटमध्ये रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी प्रोटिन पावडर, व्हिटामिन गोळया, सॅनिटायझर, मास्क, माहिती दर्शन पुस्तिका आदीचा समावेश आहे. क्षय रुग्णांनी या इम्युनिटी बुस्टर किटचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी केले आहे. जिल्हा प् ...
वर्धा जिल्ह्यात असलेल्याकारंजा घाडगे तालुक्यातील बोदरठाणा येथील शेतकरी जनार्दन देवाशे यांच्या शेतात गुरुवारी संध्याकाळी चारच्या दरम्यान बैलांची आपसात टक्कर झाल्याने एक बैल विहिरीत जाऊन पडला. ...
लॉकडाऊनच्या दीड महिन्याच्या कालावधीत ग्रीन झोनमध्ये राहिलेला जिल्ह्यात १० मे रोजी मृत महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने ऑरेंज झोनमध्ये गेला. प्रशासनाकडून तत्काळ मृताच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध सुरु केला. ...
प्रतिबंधात्मक उपाययोजनांना अधिक सजगपणे राबविल्यास कठीण परिस्थितीवर मात करता येईल. या काळात सर्व विभागांनी एकमेकांशी समन्वय ठेवून काम करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी आपत्ती व्यवस्थापनात काम करणाऱ्या प्रमुख विभागांना व अधिकाऱ्यांना गु ...
आवश्यक कागदपत्रांच्या पुर्ततेअभावी शेतकऱ्यांनी पीक कर्ज मिळण्यास अडचणी निर्माण होत आहे. तलाठी कोविड-१९ च्या बंदोबस्तात असल्याने आपल्या साझ्यावर जाऊ शकत नाही तसेच त्याशिवाय कागदपत्रांची पुर्तता होवू शकत नसल्याने कागदपत्रांच्या पुर्ततेच्या चक्रव्यूहात ...
सेलू तालुक्यात ४८ हजार ९०५ हेक्टर असलेल्या लागवड क्षेत्रात मागील खरिप हंगामात १० हजार ५० हेक्टरवर सोयाबीनचा पेरा होता. परंतु, यावेळी हे क्षेत्र १३ हजार ५०० हेक्टर राहण्याचा अंदाज कृषी विभागाच्या वतीने वर्तविण्यात आला असून शेतकऱ्याचा सोयाबीन पेरणीकडे ...