राज्याच्या इतर भागातून आलेल्या व्यक्तींमुळे वर्धा जिल्ह्याच्या रुग्ण संख्येत सतत भर पडत आहे. मुंबईहून आष्टी तालुक्यात आलेली एक युवती करोनाबाधित असल्याचा अहवाल हाती आला आहे. ...
या अभयारण्यात राष्ट्रीय पक्षी मोर विपूल प्रमाणात पहावयास मिळतात. राज्यपक्षी हरियाल, वर्धा शहरपक्षी निलपंखापासून तर सर्पगरुड, तुर्रेवाला गरुड, बहिरी ससाणा, कापशी घार, स्वर्गीय नर्तक, धनेश, तांबट, हळद्या तसेच विविध प्रकारच्या घुबडांसह सुमारे १८५ प्रकार ...
मंगळवारी असाच प्रकार झाल्याने शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर ३४ कापूस गाड्या बाजार समितीच्या आवारात घेण्यात आल्या. मात्र, मंगळवारीही या गाड्यांचा लिलाव न झाल्याने भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजेश बकाणे यांच्या नेतृत्वात स ...
रमजान ईदमुळे मुस्लिम समाजबांधवांत उत्साहाचे वातावरण आहे. कोरोना विषाणू संसर्गामुळे जगभरात महामारीची स्थिती आहे. अशा परिस्थितीत रमजान ईदला मशिद अथवा ईदगाहवर सामूहिक नमाज पठण न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ईदकरिता कपड्यांची खरेदी करू नये, यामुळे शा ...
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीची साधने पूर्णत: बंद असल्याने आणि प्रशासनाने घरीच राहा, सुरक्षित राहा असे आवाहन केल्याने शहरी आणि ग्रामीण नागरिक घरीच होते. वाहतुकीची साधनेच उपलब्ध नसल्याने या काळात प्रवास ठप्प होता. दरम्यानच्या काळात र ...
राज्यभरात नवीन वाळू निर्गती धोरणानुसार यावर्षी वाळूघाट लिलाव करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पर्यावरण अनुमतीकरिता पर्यावरणविषयक जाहीर जनसुनावणी घेण्याचे निर्देश दिल्यामुळे या लॉकडाऊनच्या काळात लिलाव प्रक्रि ...
शिक्षणाकरिता रशियात गेलेले विदर्भातील जवळपास १५७ विद्यार्थी सध्या मायदेशी येण्याकरिता धडपडत आहे. पण, त्यांना परत आणण्याकरिता कोणतीही सुविधा नाही. शासनाकडून वंदे भारत या मोहिमेअंतर्गत सहा विमाने विदेशात पाठविण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र, त्यातून र ...
कोरोना विषाणुच्या संकटामुळे शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे. शेतकऱ्यांचा कापूस व इतर शेतमाल विकायाचा आहे. शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी शासनाने कर्जमाफी केली पंरतु, अद्याप सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली नाही. त्यामुळे या संकटकाळातील खरीप हंगामासाठी बँकां ...