कोरोनामुळे संपूर्ण जग जागीच थांबले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊन घोषित केले. त्यामुळे मागील तीन महिन्यांपासून स्वयंपाकी व्यवसाय ठप्प आहे. लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यांत शासनाने नियमांमध्ये शिथीलता दिल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाल ...
गावकऱ्यांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यासाठी शासनाची जीवन प्राधिकरण योजना जिल्हा परिषदेकडे हस्तांतरीत करण्यात आली आहे. या याजनेचा वार्षिक निधीही ग्रामपंचायत जिल्हा परिषदेला देखभाल दुरुस्तीसाठी देतात. मात्र, तरी देखील जिल्हा परिषदेतील पाणीपुरवठा योजने ...
पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, सिंदी (रेल्वे) येथील एका विवाहितेला पवनार येथील शेखर सुरेश चंदनखेडे याने नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने सावंगी (मेघे) येथे बोलाविले. ...
आरोपी फरार झाल्यानंतर, पीडितेच्या पतीने देवळी पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र, हे प्रकरण सावंगी पोलिसांच्या हद्दीतील असल्याचे पोलिसांनी त्यांना सांगितले. यानंतर त्यांनी सावंगी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. यानंतर सावंगी पोलिसांनी तत्काळ संबं ...
वर्धा शहरातील जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग-१ या कार्यालयातील जिल्हा विशेष लेखापरीक्षकच तीन महिन्यांपासून कार्यालयात न येत वेतन घेत असल्याची बाब काही नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या तक्रारीतून पुढे आली आहे. ही बाब जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशा ...
अमरावतीवरून परतल्यावर या महिलेला क्वारंटाईन करण्यात आले होते. शिवाय त्यांचा स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आला होता. त्याचा अहवाल शनिवारी कोविड पॉझिटिव्ह आला आहे. याची माहिती मिळताच महसूल, पोलीस आणि नगरपालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी जाजुवा ...
अजूनही अनेक शेतकऱ्यांना बँकांकडून पीककर्ज देण्यात आलेले नाही. काही शेतकऱ्यांनी उसणवारी आणि सौभाग्यवतीचे दागीने गहाण ठेऊन बियाण्यांची खरेदी करून त्याची लागवड केली; पण तब्बल ९५ शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीनचे बियाणे अंकुरलेच नसल्याचे वास्तव आहे. तशी नो ...