१५ जूनपूर्वी लागवड झालेले बियाणे बऱ्यापैकी उगवले; मात्र नंतर पेरणी केलेले बियाणे ५० टक्केही निघाले नाही. विशेष म्हणजे, सोयाबीनचे बियाणे मोठ्या प्रमाणात दबले, यामुळे शेतकऱ्यावर दुबार पेरणीची टांगती तलवार कायम असल्याचे चित्र दिसून येते. उगवलेले रोपटे म ...
वनविभागाला वन कर्मचारी निवासस्थान व कार्यालय बांधकामाला जुना सर्व्हे क्र. १०५ (ख) व नीन सर्व्हे क्र. १७८ प्रमाणे आराजी १.२१ हे.आर. जमीन राज्य शासनाकडून देण्यात आली होती. मात्र, वनविभागाने सर्व परिसीमा ओलांडत तब्बल ३ हेक्टर जागेवर अनधिकृतरीत्या कब्जा ...
जिल्ह्यामध्ये बाहेरुन येणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे तसेच प्रवास करणाºयांचीही संख्या वाढत आहे. त्यामुळे बाहेर जिल्ह्यातून येणाºयांना गृह विलगीकरणात किंवा संस्थात्मक विलगीकरणामध्ये ठेवले जात आहे. सध्या कोरोनाची अनेकांना लक्षणे दिसत नसून प्रत्येकाची चाचण ...
पोलीस सूत्रानुसार, सेवाग्राम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मदणी (दिंदोडा) येथील एका महिलेचा राजस्थान येथील मूळ रहिवासी असलेल्या व्यक्तीशी सुमारे १५ वर्षांपूर्वी विवाह झाला. विवाहानंतर हे दाम्पत्य मदणी (दिंदोडा) येथेच वास्तव्याला असताना त्यांच्या घरी गोंड ...
वर्ध्यातील मे. पुष्पदत्त बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्स, कच्छी लाईनचे संचालक विलास मानलवार यांनी कारला चौकातील जागेवर हेरिटेज प्लाझा नावाने सहा सदनिकेचे (फ्लॅट) अपार्टमेंट बांधले आहे. या अपार्टमेंटचे विकसक आणि मालक एकच असून त्यांनी पार्किंगच्या जागेत अनध ...
मागील पाच महिन्यांपासून नुकसान भरपाईपोटीचा निधीच उपलब्ध न करून दिल्याने शासकीय मदतीसाठी पात्र ठरलेली तब्बल ३,१९९ प्रकरणे सध्या रखडली आहेत. शासनाकडून निधी मिळावा म्हणून उपवनसंरक्षक कार्यालयाच्यावतीने आतापर्यंत दोन वेळा वरिष्ठांना पत्रव्यवहार करण्यात आ ...
शेतकऱ्यांनी नव्या उमेदीने पेरणी केली. पण, शेतकऱ्यांनी लागवड केलेले कापूस, सोयाबीन, तूर पिकाचे बियाणे उगवलेच नसल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. जिल्ह्यात खरीपाची १७ टक्के पेरणी झाल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. प्रत्यक्षात मा ...
सीसीआयची कापूस खरेदी बंद असल्याने अनेक गरजू शेतकऱ्यांना कापूस खासगी व्यापाऱ्यांना कवडीमोल भावात विकावा लागला. तर काही शेतकऱ्यांनी कापसाला भाव नसल्याने कापसाची घरीच साठवणूक केली. पाच दिवसांपूर्वी पालकमंत्र्यांनी आर्वीत सीसीआयची कापूस केंद्र सुरू करण्य ...
शाळांच्या या भूमिकेमुळे पालकांच्या अडचणीत वाढ झाली असून फी च्या रकमेसाठी तगादा का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोना महामारीच्या काळात गेल्या तीन महिन्यांपासून सर्व प्रकारचे दळणवळण थांबले आहे. त्यामुळे पालकांजवळ पुरेसा पैसा नाही. कुटुंबाचे जगणे सुस ...