विवाहानंतर परिसराला होम क्वारंटाईन करण्यात आले होते. मात्र, ५ जुलैला त्याला त्रास व्हायला लागल्याने प्रथम कारला चौकातील एका खासगी रुग्णालयात दाखविण्यात आले. त्यानंतर त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करुन त्याचे स्वॅब तपासणीकरिता पाठविले. आज बुधव ...
वीज ग्राहकांच्या तक्रारी बाबत बैठक घेऊन त्यांच्या समस्या सोडवल्या. जिल्हा परिषद सभागृहामध्ये आदिवासी विकासासंदर्भात सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि त्यांना आदिवासींच्या खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचवण्याचे निर्देश दिलेत. दौरा आटोपून ...
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या राजगृहावर मंगळवारी दोन अज्ञात समाज कंटकाकडून तोडफोड करण्यात आली. या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचीही तोडफोड करून राजगृहाच्या काचांवर दगडफेक करण्यात आली आहे. या घटनेचे जिल्ह्यात तीव्र ...
परिसरात झालेल्या दमदार पावसाने आलेल्या पुरात डिगडोह ते देवळीकडे जाणारा डांबरी रस्ता खचून गेला. तब्बल १५ दिवसांचा कालावधी उलटला पण, रस्त्याची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे बैलबंडी नेणेही शक्य होत असून संपूर्ण वाहतूक ठप्प झाली आहे. डिगडोह येथील ...
विदर्भातील अकराही जिल्ह्याचा इतिहास ८ खंडात समाविष्ट केला जात आहे. यात वर्धा जिल्ह्याचा सांस्कृतिक इतिहास लिहिण्याची जबाबदारी अभ्यासक डॉ. राजेंद्र मुंढे यांच्यावर संपादक मंडळाने सोपविली आहे. ...
मागील १०९ दिवसांपासून प्रवाशी वाहनांची चाके जागेवरच रुतून आहे. आजही ऑटोचालकांची परिस्थिती जैसे थेच आहे. हाताला काम नसल्याने त्यांच्या मिळकतीवरही फरक पडला. पण, घरखर्च मात्र, सुरू असल्याने त्यांच्यावर संकट कोसळले आहे. त्यांच्या जवळील पैसे आता संपले आहे ...
गावातीलच शेख अलताप याने विवाहितेवर भरदिवसा चौकात चाकूने वार करीत तरुणीची हत्या केली. या घटनेचे गावासह देशात तीव्र पडसाद उमटले. या गंभीर बाबीची दखल घेत आरोपी शेख अलताप याला फाशीची शिक्षा होण्यासाठी हा खटला जलदगती न्यायालयात चालवून या खटल्यात अॅड. उज् ...
शहरातील श्रीराम वॉर्डात भाच्याकडे राहणाऱ्या ७८ वर्षीय व्यक्तीला ३ जुलै रोजी अर्धांगवायुचा झटका आला. अशातच ५ जुलैला घरीच पडल्याने त्यांच्या डोक्याला जबर मार लागला होता. लागलीच त्यांना येथील खाजगी रुग्णालयात नेले. डॉक्टरच्या सल्ल्यानुसार उपजिल्हा रुग्ण ...
आदिवासी बांधवांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन अनेक योजना राबवित आहे. या योजनांचा लाभ खºया लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवावा असे प्रतिपादन ना. प्राजक्त तनपुरे यांनी केले. स्थानिक जिल्हा परिषदेच्या सभागृहात अमरावती आणि नागपूर या दोन्ही विभागाती ...
आधीच दर नियंत्रणात ठेवले असते तर आता माजी ऊर्जामंत्र्यांसह भाजपाला भीक मांगो आंदोलन करण्याची गरज पडली नसती, असे मत ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी पत्रपरिषदेत माध्यम प्रतिनिंधीच्या प्रश्नांना उत्तर देताना व्यक्त केले. ...