आता इंडिया पोस्ट पेमेंट बँकच्या माध्यमातून घरपोच बँक सेवा दिली जात आहे. वर्ध्यातील २७ उपडाकघराअंतर्गत ‘पोस्ट वरियर योजना’ कार्यान्वित करण्यात आली आहे. ...
जिल्ह्यामध्ये मंगल कार्यालय, लॉन, कॅटरर्स, मंडप डेकोरेशन, साउंड सर्व्हिस, इलेक्ट्रिक व्यवसाय करणाऱ्यांची संख्या १ हजारावर आहे. दरवर्षी विवाह सोहळे, समारंभ यासह इतरही मोठ्या कार्यक्रमांतून या व्यावसायिकांची मोठी आर्थिक उलाढाल होत असते. मात्र, कोरोनाच् ...
वाळू घाटांचा अद्याप लिलाव झाला नसला तरीही गुंजखेडा येथी वर्धा नदीपात्रातून बोटीच्या सहाय्याने अवैध उपसा सुरु आहे. या नदीपात्रालगत जलशुद्धीकरण केंद्र आहे तसेच नाचणगाव व पुलगावचे पंपहाऊसही आहेत. येथील अवैध वाळू उपस्यामुळे या जलशुद्धीकरण केंद्र धोक्यात ...
मध्यरात्रीच्या सुमारास कैलास ढुमणे आणि विलासची पत्नी गाढ झोपेत असताना मनात राग धरुन असलेल्या विलासने रस्त्याकडेला असलेल्या मोठ्या दगडाने ठेचून कैलासची निर्घृण हत्या केली. चेहरा ठेचल्यामुळे रक्ताच्या थारोळ्यात पडून असलेल्या कैलासला पाहून विलासच्या पत् ...
वर्धा जिल्ह्यात पहिल्यांदाच एकाच दिवशी कोरोनाच्या ३० रुग्णाची नोंद गुरुवारी घेण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्येचा आकडा ३४७ वर पोहचला आहे. ...
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचारी केतन बावणे याने बुधवारी रात्री आपल्या राहत्या घरी विष प्राशन करून आत्महत्येचा करण्याचा प्रयत्न केला होता. ...
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती वर्षानिमित्त सेवाग्राम विकास आराखड्यातील विकास कामांना पूर्णत्वास नेण्याच्या खटाटोपात त्यांच्या काळात लावलेली शेकडो अजस्त्र वृक्ष धाराशाही केली जात आहे. ...
कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनाकडून युद्धस्तरावर उपाययोजना राबविण्यात येत असल्या तरी कोरोना विषाणू आपले जाळे पसरवित असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यात विषाणू बाधितांनी शंभरी पार केली असून ५७ पॉझिटिव्ह रुग्णांवर कोविड रुग्णालयात उपचार सुरु आहे. ग्रामीण भ ...
यंदाच्या वर्षी वेळोवेळी झालेला पाऊस उभ्या पिकांना नवसंजीवनी देणारा ठरला. त्यामुळे सध्या सोयाबीन, कपाशी, तूर आदी पिकांची बऱ्यापैकी वाढही झाली आहे. मागील १५ दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळी वातावरण असल्याने सध्या तापमानही कमी आहे. यंदाच्या वर्षी जिल्ह्यात २ ...