जिल्ह्यातील आठही तालुक्यांपैकी आष्टी (शहीद), कारंजा (घा.) व आर्वी तालुक्यात संत्रा, मोसंबीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतल्या जाते. या तालुक्यांमध्ये ४ हजार ८०० हेक्टरवर संत्रा व मोसंबीचे लागवड क्षेत्र आहेत. यावर्षी बागा चांगल्या आल्या असतानाच सततचा प ...
नगरपालिकेने शहरात आठ ठिकाणी हॅण्डवॉश स्टेशन उभारले. पण, या हॅण्डवॉश स्टेशनमध्ये ना पाणी, ना सॅनिटायझर तसेच साधे साबण देखील नाही. त्यामुळे नव्याचे नऊ दिवस यंत्रणेने या सर्व उपाययोजना राबविल्या. मात्र, कोरोना विषाणूचा फैलाव दिवसेंदिवस वाढत असताना प्रति ...
तंबाखू, लसूण, कडूनिंबाचा पाला, हिरवी मिरची यांचे द्रावण तयार करून ते पिकावर फवारल्यास बोंडअळी वर नियंत्रण मिळविता येत असल्याचे शेतकरी सांगतात. दोन किलो पत्तीचा तंबाखू, एक किलो हिरवी मिरची, एक किलो लसूण तीन किलो कडूनिंबाचे पान घेऊन त्यात १० लिटर पाणी ...
कुंदन याला तुझा मालक तन्मय मेश्राम याने माझ्या बहिणीला पळवून नेले. ते कुठे आहेत, अशी विचारणा करून वाद केला. हाच वाद विकोपाला जाऊन आरोपींनी कुंदन याला चाकूने मारहाण करून गंभीर जखमी केले. आरोपी इतक्यावरच थांबले नाही तर त्यांनी कुंदनच्या ताब्यातील रुग्ण ...
पावसामुळे नद्यांना पाणी असले तरीही तराफे (बोट) तयार करून अवैध वाळू उपसा सुरू आहे. देवळी तालुक्यातील वर्धा नदी पात्रात ठिकठिकाणी वाळू माफीयांचा रात्रीच खेळ चालतो. आंजी (अंदोरी) येथेही अवैध वाळू उपसा सुरू असल्याची माहिती मिळताच तहसीलदार राजेश सरवदे, ना ...
कोरोना बाधित जिल्ह्यातून तसेच राज्यातून आलेल्या व्यक्तींना खबरदारीचा उपाय म्हणून गृहविलगीकरणात ठेवण्यात येत आहे. अशाच ७६,१५८ व्यक्तींना आतापर्यंत होम क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यापैकी ७२ हजार ९२० व्यक्तींना गृहविलगीकरणातून मुक्त करण्यात आले आहे. ...
ऑगस्ट महिन्यापर्यंत जिल्ह्यात दशम संख्येत कोविड बाधित प्रत्येक दिवशी आढळले पण सप्टेंबर महिना सुरू होताच प्रत्येक दिवशी (काही अपवाद वगळता) शतक संख्येत कोविड बाधितांनी नोंद होत आहे. याला जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात होत असलेल्या कोविड चाचण्या कारणीभूत असल ...
तालुक्यातील वर्धपूर, वडाळा, झाडगाव, सत्तरपूर, बोरगाव टुमणी, साहुर, माणीकवाडा या भागातील शेतकºयांनी लावलेला संत्रा व मोसंबी आंबीया बहार पूर्ण गळाला आहे. फळांचा थर शेतात साचला आहे. शेतकºयांच्या हाताील पीक निसर्ग कोपात फस्त झाल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे स ...