राजेश गुप्ता आणि सागर शंकर कांबळे (२५) हे दोघेही बाजारात हमालीचे काम करतात. शुक्रवारी ते दोघेही अमरावती येथे काही कामानिमित्त गेले होते. दरम्यान तेथे दोघांमध्ये दारु पिण्याच्या कारणातून वाद झाला. या वादात सागरने राजेशला शिवीगाळ केल्याची माहिती आहे. द ...
एका सामाजिक संघटनेने सुमारे चार वर्षांपूर्वी दोन शवदाहिनी यंत्र वर्धा शहरातील स्मशानभूमित लावले. शिवाय त्याची देखभाल व दुरूस्तीची जबाबदारी वर्धा नगरपालिकेकडे देण्यात आली. पण जिल्ह्यावर कोरोना संकट ओढावण्यापूर्वीच या यंत्रात तांत्रिक बिघाड आला. मात्र, ...
वाकाटककालीन पार्श्वभूमी असलेल्या पवनार येथे प्राचीन काळाची साक्ष देणारा एकमेव दिल्ली दरवाजा भग्नावस्थेत असून त्याचे वेळीच जतन न केल्यास ही ऐतिहासिक वास्तू जमीनदोस्त होण्याची शक्यता पुरात्त्व अभ्यासकांनी केली आहे. ...
महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयात आचार्य विनोबा भावे यांच्या १२५ व्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महात्मा गांधी फ्यूजी गुरुजी सामाजिक कार्य अध्ययन केंद्राचे निदेशक प्रा. मनोजकुमार, संस्कृती विद्यापीठाचे अधिष् ...
स्ट्रेस, टेस्ट आणि ट्रिट या संकल्पनेला केंद्रस्थानी ठेऊन सध्या आरोग्य विभाग कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यात सध्या आरटीपीसीआर आणि अॅन्टिजेन किटचा वापर करून कोविड चाचणी केली जात आहे. अॅन्टिजेन किटद्वारे ...
खोडकिडीमुळे सोयाबीन करपून गेले तर काही सोयाबीनला शेंगांचा पत्ताच नाही. या संकटासोबतच सवंगणीकरिता परप्रांतातून येणाऱ्या मजुरांनी कोरोनामुळे नकार दर्शविल्याने सोयाबीन उत्पादकांच्या अडचणीत चांगलीच भर पडली आहे. ...
संशयीताची आरटीपीसीआर किंवा अॅन्टिजेन किटद्वारे कोविड चाचणी केली जाते. त्याचा अहवाल कोविड पॉझिटिव्ह येताच पूर्वी लक्षणविरहित कोविड बाधिताला थेट कोविड रुग्णालयात नेल्या जात असे. मात्र, आता लक्षणविरहित कोविड बाधिताला थेट कोविड केअर सेंटर मध्ये नेऊन वैद ...
शहरात २४ कोटी ८० लाखांच्या निधीतून भूमिगत जलवाहिनी तर ९२ कोटी ८० लाख रुपयांच्या निधीतून भूमिगत मलवाहिनीचे काम सुरु आहे. जलवाहिनीच्या कामाची मुदत संपली असून भूमिगत मलवाहिनीच्या कामाला शासनाने मार्च महिन्यापर्यंत मुदतवाढ दिली. शहरात गेल्या अनेक वर्षांप ...
राज्यातील शासकीय अध्यापक विद्यालयातील विद्यार्थ्यांना (डीटीएड प्रशिक्षणार्थी) विद्यार्थ्यांना सराव पाठ घेण्यासाठी असलेल्या दहा शासकीय सराव प्राथमिक शाळा बंद करण्याचे आदेश राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने दिले आहे. ...
खरीप हंगाम २०२०-२१ मध्ये एप्रिल ते जुलै या कालावधीत जास्त युरिया खत खरेदी केलेल्या २० शेतकऱ्यांची व त्यांना विक्री केलेल्या कृषी केंद्राची तपासणी करून कारवाई करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्या. त्यानंतर ही माहिती चौकशीकरिता कृषी विभागा ...