ऑगस्ट महिन्यांच्या शेवटी वेळोवेळी झालेल्या पावसामुळे तसेच अपर वर्धा धरणातून पाणी सोडण्यात आल्याने निम्न वर्धा प्रकल्पाच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली. अशातच निम्न वर्धा प्रकल्पाचे ३१ दरवाजे उघडून वर्धा नदीत पाणी सोडण्यात आले. परिणामी, वर्धा नदी काठ ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर झाल्यावर सुरूवातीला ५० दिवस जिल्ह्यात कोरोनाची एन्ट्री झाली नाही. पण सध्या दिवसेंदिवस कोविड बाधितांची संख्या वाढत आहे. जिल्ह्याची कोविडची स्थिती काय याची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या होकारानं ...
वीज दरवाढ तातडीने मागे घेण्यासह ३० टक्के दर कपात करण्याबाबत आम आदमी पक्षाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दोनवेळा निवेदने सादर करून शासनाचे लक्ष वेधले. क्रांतिदिनी पालकमंत्री सुनील केदार यांना घेराव घालण्यात आला. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अनेक ठिक ...
महाराष्ट्रातील रत्नागिरीतील गागोदे या लहानशा खेड्यात ११ सप्टेंंबर १८९५ ला जन्मलेल्या विनायक नरहरी भावे यांचे कार्य विश्वव्यापी राहिले आहे. त्यांनी १९१६ मध्ये आपले ध्येय साध्य करण्यासाठी गृहत्याग केला. काशीत ज्ञानार्जन करीत असताना गांधीजींचे भाषण ऐकले ...
अस्मानी-सुलतानी संकटाशी सामना करीत शेतकरी दिवसरात्र कष्ट उपसत आहे. तरीही वर्षाअंती हातात काहीच शिल्लक राहत नाही. गेल्या तीन वर्षांपासून सतत दुष्काळ, अतिवृष्टीचा शेतकऱ्यांना सामना करावा लागत आहे. याही वर्षी कोरोना, अतिवृष्टी, बोगस बियाणे यासह किडीच्या ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. लॉकडाऊनच्या सुरूवातीला तीन महिने सर्व जनता शासनाच्या सूचनांचे पालन करून घरीच होती. इतकेच नव्हे तर अनेक कारखाने, छोटे-मोठे व लघु उद्योगातील काम ठप्प झाले होते. अशातच अनेक कामगारांसह कष्टकऱ्या ...
कोविड-१९ विषाणू वर्धा जिल्ह्यातील नागरिकांना झपाट्यानेच आपल्या कवेत घेत आहे. शिवाय कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत असल्याने जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन नागरिकांनी करावे असे आवाहन आरोग्य विभागाकडून केले जात आहे. बुधवारी आरोग्य विभागाला ७९६ ...
‘लम्पी स्कीन डिसीज’ या विषाणूजन्य आजारामुळे गोपालकांच्या अडचणीत भर पडली आहे. असे असले तरी संभाव्य धोका लक्षात घेऊन पशुसंवर्धन विभागाच्यावतीने खबरदारीचा उपाय म्हणून ‘गोट फॉक्स’ ही लस गाय वर्गीय जनारांना दिली जात आहे. ज्या गावात लम्पी बाधित जनावर आढळले ...
कोरोनाचा मोठा उद्रेक झाल्यास जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेची चांगलीच तारांबळ उडणार असली तरी सध्या आरोग्य विभागाने एकूण २ हजार ९७ खाटांची व्यवस्था केली आहे. त्यापैकी कोविड संशयितांसाठी १ हजार २०० खाटा, कोविड अहवाल पॉझिटिव्ह आलेल्यांसाठी ८९७ खाटा, गंभीर र ...
सततच्या पावसामुळे, पडलेल्या धुक्यांमुळे तसेच खोडकिडीच्या रोगामुळे आणि सदोष बियाण्यांमुळे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी लावलेल्या सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले. सोयाबीनला शेंगाच न लागल्याने लावलेला खर्च व्यर्थ गेला. सोयाबीन पिकाची लागवड केलेल्या शेतक ...