शहरासह जिल्ह्यातील गावागावांतील घरांमध्ये थंडी, ताप, डोकेदुखी, सर्दी, खोकला आदी लक्षणे वाढल्याचे चित्र आहे. घरातील एका पाठोपाठ एक व्हायरल आजाराने त्रस्त असल्याचे चित्र आहे. रुग्णालयात गेलो तर कोरोना तपासणी करावी लागेल या चक्रव्युहात सध्या नागरिक अडकल ...
अल्लीपूरसह लगतच्या गावांतील ज्येष्ठ नागरिकांची खाती याच डाक कार्यालयात आहेत. ज्येष्ठ नागरिक पैसे काढण्यासाठी गेले असता लिंक फेलचा फलक मागील पंधरा दिवसांपासून झळकत आहे. त्यामुळे वयोवृद्धांना त्रास सहन करावा लागत आहे. ...
शहरात कोरोनाची संसर्गसाखळी तोडण्याकरिता मोजक्या व्यापाऱ्यांनी शनिवार ते सोमवारपर्यंत जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. त्याला राजकीय रंग मिळाल्याने विरोधक आणि समर्थक आमने-सामने उभे ठाकले. लॉकडाऊनमुळे अगोदरच कंबरडे मोडलेल्यांना बंदची सक्ती करु नका, अशी ...
जिल्ह्यामध्ये लॉकडाऊच्या काळात दीड महिना कोरोनाला एन्ट्री मिळाली नाही. त्यानंतर १० मे रोजी कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर गाफील नागरिकांमुळे कोरोनाने साखळी मजबूत करायला सुरुवात केली. बघता-बघता दर दिवसाला आठ ते दहा रुग्णाची सरासरी पन्नासपार गेली. सप्टेंबर ...
राजेश गुप्ता आणि सागर शंकर कांबळे (२५) हे दोघेही बाजारात हमालीचे काम करतात. शुक्रवारी ते दोघेही अमरावती येथे काही कामानिमित्त गेले होते. दरम्यान तेथे दोघांमध्ये दारु पिण्याच्या कारणातून वाद झाला. या वादात सागरने राजेशला शिवीगाळ केल्याची माहिती आहे. द ...
एका सामाजिक संघटनेने सुमारे चार वर्षांपूर्वी दोन शवदाहिनी यंत्र वर्धा शहरातील स्मशानभूमित लावले. शिवाय त्याची देखभाल व दुरूस्तीची जबाबदारी वर्धा नगरपालिकेकडे देण्यात आली. पण जिल्ह्यावर कोरोना संकट ओढावण्यापूर्वीच या यंत्रात तांत्रिक बिघाड आला. मात्र, ...
वाकाटककालीन पार्श्वभूमी असलेल्या पवनार येथे प्राचीन काळाची साक्ष देणारा एकमेव दिल्ली दरवाजा भग्नावस्थेत असून त्याचे वेळीच जतन न केल्यास ही ऐतिहासिक वास्तू जमीनदोस्त होण्याची शक्यता पुरात्त्व अभ्यासकांनी केली आहे. ...
महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयात आचार्य विनोबा भावे यांच्या १२५ व्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महात्मा गांधी फ्यूजी गुरुजी सामाजिक कार्य अध्ययन केंद्राचे निदेशक प्रा. मनोजकुमार, संस्कृती विद्यापीठाचे अधिष् ...
स्ट्रेस, टेस्ट आणि ट्रिट या संकल्पनेला केंद्रस्थानी ठेऊन सध्या आरोग्य विभाग कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यात सध्या आरटीपीसीआर आणि अॅन्टिजेन किटचा वापर करून कोविड चाचणी केली जात आहे. अॅन्टिजेन किटद्वारे ...
खोडकिडीमुळे सोयाबीन करपून गेले तर काही सोयाबीनला शेंगांचा पत्ताच नाही. या संकटासोबतच सवंगणीकरिता परप्रांतातून येणाऱ्या मजुरांनी कोरोनामुळे नकार दर्शविल्याने सोयाबीन उत्पादकांच्या अडचणीत चांगलीच भर पडली आहे. ...