दरवर्षीप्रमाणे २०२०-२१ या हंगामाकरिता जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत आणि ग्रामीण अशा एकूण १४३ बँकांना खरिपामध्ये ९२५ कोटीचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले. यंदा कर्जमाफीची घोषणा झाल्याने जिल्ह्यातील ५० हजार ३७८ शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला. त्यांना ...
पंधरा दिवसांपूर्वी दिलेल्या आश्वासनांचे काय झाले याची माहिती जाणून घेण्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात आलेल्या आंदोलनकर्त्यांना दोषीच्या कटघऱ्यात उभे करून असभ्यतेची वागणूक देण्यात आली. उपविभागीय कृषी अधिकारी अजय राऊत हे एकेरी भाषेचा वाप ...
जिल्ह्यातील सहा नगरपालिकांमध्ये सध्या एकूण १ हजार ६९ अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांच्या वेतना पोटी तसेच सेवानिवृत्तांच्या पेंशनसाठी प्रत्येक महिन्याला किमान ५ कोटी ८३ लाख २४ हजारांचा निधी खर्च केला जात आहे. शासकीय नियमांना अनुसरून शह ...
Corona virus : भारतात १८ केंद्रावर प्रायोगिक चाचणी घेतली जात आहे. त्यापैकी एक असलेल्या सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात संशोधन सुरू आहे, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदतर्फे या अभ्यासाची देखरेख केल्या जात आहे. ...
Agitation Wardha News परिवर्तन की आवाजच्या पदाधिकाऱ्यांना अजय राऊत नामक अधिकाऱ्याने असभ्यतेची वागणूक दिली. त्यानंतर संतप्त आंदोलनकर्त्यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाला कुलूप ठोकले. ...
विविध साहित्याची ने-आण करताना सुरक्षेच्या दृष्टीने कुठलेही खबरदारीचे उपाय केले जात नाहीत. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांना चांगलाच फटका बसत आहे. शिवाय जड वाहतुकीमुळे रस्त्यावर ठिकठिकाणी जीवघेणे खड्डे तयार झाले आहेत. याची माहिती अॅफकॉन ...
कोरोना संकट काळाला न जूमानता जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामात कर्ज काढून आणि उसणवारीने पैसे मिळून शेतजमिन कसली. सुरूवातीला वेळोवेळी झालेला पाऊस उभ्या पिकांसाठी संजीवणी ठरला. परंतु, ऑक्टोबर महिन्यात झालेल्या सततच्या पावसामुळे सोयाबीन आणि कपाशी पिक ...