भारतात मुख्यत्वे हिवाळी स्थलांतर करून येणारा आणि महाराष्ट्रात तुरळक नोंद असलेला तिलोरी मैना हा पक्षी वर्धा जिल्ह्यात आढळून आला असून बहारचे पक्षी अभ्यासक दिलीप वीरखडे यांनी या पक्ष्याची नोंद केली आहे. ...
गणपत गोविंद नेहारे (४८) रा. मायबाई वॉर्ड, आर्वी असे आरोपीचे नाव आहे. आरोपीची पत्नी पद्मा यांना दोन मुले व एक मुलगी आहेत. आरोपी हा गुरु चारण्याचे काम करतो. तर मृत ही घरोघरी भांडी घासण्याचे काम करायची. आरोपी गणपत हा नेहमीच पत्नीच्या चारित्र्यावर संशय घ ...
जिल्ह्यातील आठही तालुक्यात ९ ते १२ वी पर्यंतच्या एकूण ३५८ शाळा असून यामध्ये तब्बल ७० हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. त्याकरिता २ हजार २०० शिक्षक तर १ हजार १०० कर्मचारी कार्यरत आहे. या सर्व ३ हजार ३०० शिक्षक कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणी अनिवार्य करुन १७ ...
यावर्षी शेतामध्ये सोयाबीन व तूर पिकाची लागवड शेतकऱ्याने केली होती. मात्र, सोयाबीनला शेंगा न लागल्याने सर्व सोयाबीन शेतकरी रणजित ढगे यांनी उपटून फेकले. त्यांनी केलेला लागवड खर्च देखील निघाला नाही. सोयाबीन उपटून फेकल्याने शेतात फक्त पाच एकरात तूरीचे प ...
सकाळी १० वाजता या कार्यालयात फेरफटका मारला असता महिला बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय कुलूपबंदच असल्याचे दिसून आले. तर गट क्षिक्षण अधिकारी कार्यालयात दोनच कर्मचारी उपस्थित होते. यात बुचे व माहूरे नामक कर्मचाऱ्याचा समावेश आहे. तर आस्थापना विभागात ...
जिल्ह्यातील आठही तालुक्यातील समितीने घाटांची तपासणी करुन ३७ घाट लिलावास योग्य ठरवून तसा प्रस्ताव पर्यावरण अनुमतीस पाठविला. अद्यापही अनुमतीच मिळाली नसल्याने लिलावातून मिळणारा आठ ते दहा कोटींचा महसूल बुडाला आहे. सध्या वाळू चोरीला चांगलेच उधाण आले असू ...
जिल्ह्यात ५७६ टीबीग्रस्त आहेत. त्यापैकी ३५२ व्यक्तींची कोविड चाचणी केल्यावर २८ व्यक्तीचा कोविड चाचणी अहवाल पॅाझिटिव्ह आला होता. या २८ कोविड बाधितांपैकी २७ कोविड बाधितांनी कोरोनावर विजय मिळविला आहे. तर एका टीबीग्रस्त कोविड बाधिताचा मृत्यू झाल्याचे सां ...
जामनी येथील शेतकरी सुरेश कामडी यांनी खरीप हंगामाच्या सुरुवातीला तीन एकर शेतात सोयाबीन पिकाची लागवड केली. सुरुवातीला झालेला पाऊस आणि पिकाची योग्य पद्धतीने निगा राखल्याने पिकाची वाढही बऱ्यापैकी झाली. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला पिकाची परिस्थिती पाह ...
सन २०१८ मध्ये एकूण ९६८ व्यक्तींचा मृत्यू झाल्याची नाेंद घेण्यात आली होती. त्यावर्षी मे महिन्यात तब्बल ११७ मृत्यूची नोंद घेण्यात आली होती. तर यंदाच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यापर्यंत एकूण ६८३ व्यक्तींचा मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. यंदा सप्टेंबर ...