Wardha news मार्च २०१८ मध्ये वर्धा जिल्हा हागणदारीमुक्त झाला ५१३ ग्रामपंचायतीमधील सुमारे एका लाखावरील कुटुंबीयांकडे वैयक्तिक शौचालये असल्याचे कागदावर दिसून आले. ...
जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या घटत चालल्याचे दिसून येत आहे. ही बाब नक्कीच दिलासादायक असली तरी कोरोनामुळे मरणाऱ्यांची संख्या वाढत असून यातूनच टेन्शन वाढत आहे. सोमवारपर्यंत जिल्ह्यात १६८ कोरोना बाधित रूग्णांना आपला जीव गमवावा ...
जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांकडून वैद्यकीय उपचाराचा परतावा मिळण्याकरिता कार्यरत असलेल्या विभागाकडे प्रस्ताव पाठविले जातात. सुरुवातीला कागद पत्रांची पूर्तता करतांनाच मोठ्या अडचणी येतात. त्यानंतरही प्रस्ताव चार टेबलांवर जात असल्यान ...
केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेधार्थ वर्धा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा असा मोर्चा काढण्यात आला होता. ‘’’’शेतकऱ्यांच्या सन्मानात विविध संघटना मैदानात’’’’ असा संदेश या निषेध मोर्चाच्या माध्यमातून ...
Wardha News Bharat Band भारत देशातील विविध शेतकरी संघटनेतर्फे मागील अकरा दिवसांपासून केंद्र सरकारने केलेले किसान विरोधी तीन कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी आज पुकारण्यात आलेल्या भारत बंदला वर्धा जिल्ह्यात संपूर्ण पाठिंबा देण्यात आला. ...
ऑक्टोबर महिन्यात झालेल्या सततच्या पावसानंतर जिल्ह्यात ढगाळी वातावरण कायम राहल्याने यंदा संत्रा पिकाला चांगलाच फटका बसला. बदलत्या वातावरणामुळे फळगळ झाली. मागील तीन वर्षांच्या तुलनेत यंदा संत्रा उत्पादनात घट आली असून समाधानकारक भाव मिळेल अशी आशा संत्रा ...
गृहविलगीकरणात असलेल्या कोविड बाधिताशी त्याच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधून प्रत्येक दिवशी किमान दोन वेळा त्याच्याशी संवाद साधला जातो. या संवादादरम्यान त्याची प्रकृती कशी आहे, कुठला त्रास तर त्याला जाणवत नाही ना याची शहानिशा केली जाते. प्रकृती ढासळत असल ...
मारडा शिवारातील कॅनलमध्ये एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडल्याने सुरूवातीला पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली. त्यानंतर सुरूवातीला पोलिसांनी मृतकाची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न केले असता मृतक हा आर्वी येथील असल्याचे पुढे आले. त्यानंतर गोपनीय माहितीच ...
डेंग्यूची लक्षणे असलेले रुग्ण खासगी किंवा शासकीय रुग्णालयात गेल्यावर त्याची माहिती वेळीच जिल्हा हिवताप विभागाला देण्यात आली. त्यानंतर या रुग्णांना वेळीच चांगली आरोग्य सेवा देण्यात आल्याने यंदाच्या वर्षी एकाही डेंग्यू बाधित व्यक्तीचा मृत्यू झाला नसल्य ...