लसीकरण मोहीम सुरू झाल्यावर लसीबाबत अनेक गैरसमज सोशल मीडियावर पसरविले जात होते. पण जिल्ह्यात झालेल्या प्रभावी जनजागृतीमुळे कोरोना काळात महत्त्वाची ठरणाऱ्या महालसीकरण मोहिमेला नागरिकांचा स्वयंस्फूर्तीने प्रतिासाद मिळत आहे. त्यामुळे आतापर्यंत कोविड लसी ...
अनेक विवाह सोहळे शेतीमध्ये होताना दिसत आहेत.राज्यात लॉकडाऊन लागल्यानंतर विवाह सोहळ्यासाठी शासनाने कडक निर्बंध घालून दिल्याने विवाह सोहळे कमीत कमी वेळात साजरे करावे लागत आहेत. तालुक्यात ग्रामीण भागात मात्र विवाहाचे मुहूर्त साधत साध्या पद्धतीने शेतात छ ...
वर्धा पाटबंधारे विभाग, वर्धा नगरपालिका प्रशासन, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने धाम नदी स्वच्छता अभियान राबविण्याचे निश्चित करण्यात आले. त्याला जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी २७ मे रोजी मा ...
बाजार समितीमध्ये खरेदी केलेला शेतमाल व्यापाऱ्यांना उचलण्यासाठी काही कालावधी लागत आहे. दोनच शेड असल्याने व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला शेतमाल आणि शेतकऱ्यांचा विक्रीकरिता आलेला शेतमाल ठेवण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. यातच पावसाने हजेरी लावली ...
जिल्ह्यात १६ जानेवारीपासून महालसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. अवघ्या काही महिन्यांतच जिल्ह्यात लसीकरण मोहिमेने २.१५ लाखांचा उंबरठा ओलांडला आहे. लस तुटवड्यामुळे सध्या १८ ते ४४ वयोगटांतील लाभार्थ्यांना कोरोनाची प्रतिबंधात्मक लस देणे बंद असले तरी मुबलक लस ...
तेव्हा गावात दारूचे पाट वाहत होते. त्यामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होताना दिसली, तसेच गावातील शांतताही भंग होत असल्याने शारदा मोहिते यांनी जि.प.चे माजी सभापती मिलिंद भेंडे यांच्या पुढाकाराने गावात तेजस्विनी दारूबंदी मंडळाची स्थापना केली. दररोज सायंका ...
Wardha news जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, एकाच रात्री दोन औषधी दुकाने आणि कृषी केंद्रात चोरी करून रोख लंपास केल्याने संचारबंदीतही चोरटे सुसाट झाल्याचे दिसून येत आहे. ...