शेतातील वहिवाटीवर अतिक्रमण करून वीटभट्टी सुरू करण्यात आली. यामुळे शेतकऱ्यांच्या आवागमनाचा मार्ग बंद झाला आहे. यासंदर्भात रोठा येथील १२ शेतकऱ्यांनी पोलीस अधीक्षक व वर्धा तहसीलदार ...
तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेले निंबोली (शेंडे) गाव निम्न वर्धा प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात गेले; पण अद्याप गावाचे पुनर्वसन करण्यात आले नाही़ एका तप लोटूनही पुनर्वसन न झाल्याने ग्रामस्थांच्या ...
नगर पालिकेच्या २२ स्थायी कर्मचाऱ्यांच्या वेतनातून जी.पी.एफ.ची रक्कम कपात करण्यात आली, परंतु ती कर्मचाऱ्यांच्या जी.पी.एफ. खात्यात जमाच करण्यात आली नसल्याची बाब उघड झाली आहे. ...
जिल्ह्यात दोन लाखांवर पेरणीक्षेत्र असणाऱ्या कपाशीवर प्रतिकुल हवामान व अन्नद्रव्यांची कमतरता यामुळे कोकडा व लाल्या रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. पाण्याचा निचरा न झालेल्या शेतामधील कपाशी ...
गौणखनिज वाहतुकीला लागणाऱ्या रॉयल्टी पास तहसील कार्यालयाकडून दिल्या जातात; पण गत १५ दिवसांपूर्वी रूजू झालेल्या नवनियुक्त तहसीलदार स्मीता पाटील तुघलकी निर्णयाने यंत्रणाच अवाक् झाली आहे. ...
गत दोन दिवांपासून जिल्ह्यात थंडीची लहर पसरली आहे. जिल्ह्याचा किमान पारा ९ अंशापर्यंत घसरला आहे. शहरात सकाळी व सायंकाळच्यावेळी रस्त्यावरची गर्दी या थंडीमुळे कमी झाल्याचे दिसून आले. ...