या कार्यक्रमात पुढे बोलताना खा. पटेल म्हणाले, अच्छे दिनचे स्वप्न दाखवित सत्ता मिळविलेल्या मोदी शासनाच्या दोन वर्षांच्या काळात कृषक समाजावर प्रचंड अन्याय होत आहे. ...
जून महिना अर्ध्यावर आला असला तरी पावसाच्या सरी कोसळल्या नव्हत्या. सर्वांनाच पावसाची प्रतीक्षा असताना शुक्रवारी सायंकाळी जिल्ह्यात पावसाचे आगमन झाले. ...