केंद्र शासनाच्या केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्यावतीने आध्यात्मिक केंद्रे एकाच सर्किटद्वारे जोडण्याकरिता व यात्रेकरूंच्या सोईसुविधेकरिता ‘स्वदेश दर्शन’ योजना प्रारंभ केली आहे. ...
शासनाच्यावतीने शेतकऱ्यांना अनुदानाचे बियाणे देण्यात आले. यात शासनाची एजन्सी म्हणून शेतकऱ्यांना महाबीजचे बियाणे देण्यात आले. ...
अमरावती - नागपूर महामार्ग क्रमांक ६ वर नागपूरहुन अमरावतीकडे जाणा-या अपघातात एक महिला ठार झाली तर अन्य तीन जखमी झाले ...
ज्या व्यक्तींनी १ जानेवारी २०१६ ला वयाची १८ वर्षे पूर्ण केलेली आहेत, अशा व्यक्तींनी मतदार यादीत नाव नोंदविणे गरजेचे आहे. ...
सकस पोषण आहाराअभावी मानवाचा विकास शक्य होणार नाही. यासाठी पोषण आहार कोणता घेतला पाहिजे याची माहिती असणे आवश्यक आहे. ...
पावसामुळे शहरात ठिकठिकाणी झुडपी वेली वाढल्या आहेत. विजेच्या खांबावरून तारांवर या वेली लोंबक ळत आहे. ...
मुंबई येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन व येथील समृद्ध प्रिटींग प्रेस पाडणाऱ्यांना कठोर शासन व्हावे... ...
चार वर्षांपूर्वी ७१ लाख २८ हजार रूपये खर्च करून येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत बांधली. ...
सेलू तालुक्यातील बोरधरण येथे शुक्रवारी सायंकाळी धुव्वादार पावसाने हजेरी लावली. ...
गृहरक्षकांची सेवा समाप्ती व पुनर्नोंदणीच्या जाचक अटीविरोधात बहुजन एम्प्लॉईज फेडरेशन आॅफ इंडियाच्या नावाखाली वर्धेतील गृहरक्षकांनी आंदोलन पुकारले आहे. ...