शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
6
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
7
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
8
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
9
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
10
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
11
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
12
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
13
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
14
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
15
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
16
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
17
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
18
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
19
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
20
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव

एनआरसी, सीएए कायदा भारताचे तुकडे करणारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 5:00 AM

कायदा देशाचे तुकडे करणाराच आहे. त्यामुळे या कायद्याचा आम्ही विरोध करीत असल्याची टिका माजी पोलीस अधिकारी अब्दुल रेहमान यांनी केली. केंद्र सरकारच्या एनआरसी व सीएए या काळ्या कायद्या विरोधात दिल्ली येथे शाहीनबाग येथे आंदोलन सुरू आहे.

ठळक मुद्देअब्दुल रेहमान : वर्ध्यातील आंदोलनातून केंद्र सरकारवर टीका

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा ही महात्मा गांधीजींची भूमी आहे. गांधीजींनी सत्य आणि अहिसेंची लढाई लढत देशाला स्वातंत्र्य मिळून दिले. मात्र, आज देशात खोटे आणि हिंसा वाढत आहे. केंद्र सरकारच्या एनआरसी, सीएए आणि एनपीआर कायद्यामुळे केवळ देशातील मुस्लिमच नव्हे तर इतर समाजातही भीती निर्माण झाली आहे. हा कायदा देशाचे तुकडे करणाराच आहे. त्यामुळे या कायद्याचा आम्ही विरोध करीत असल्याची टिका माजी पोलीस अधिकारी अब्दुल रेहमान यांनी केली.केंद्र सरकारच्या एनआरसी व सीएए या काळ्या कायद्या विरोधात दिल्ली येथे शाहीनबाग येथे आंदोलन सुरू आहे. त्या पार्श्वभूमिवर वर्धा सेक्युलर फोरमच्यावतीने सोमवारपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर त्रि-दिवसीय धरणे आंदोलनाला आज सुरुवात झाली. यावेळी ते मार्गदर्शन करताना ते बोलत होते. देशातील बेरोजगारी, आरोग्य, महिलांवरील अत्याचार याबाबत चिंतन करून यावर काय उपाययोजना करावी, याकडे लक्ष न देता केंद्र सरकार एनपीआर आणि सीएएकडे नागरिकांचे लक्ष वेधत आहे. देशात हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई आदी विविध समाज बांधव भाईचाऱ्याने राहतात. पण, या कायद्यामुळे या समाजात तेढ निर्माण होणार आहे.सीएए, एनआरसी कायदा देशातील ८० टक्के नागरिकांच्या विरोधात असल्याचे यावेळी रेहमान यांनी स्पष्ट केले. या आंदोलनात चंद्रपूर येथील रमजान अली, सेक्यूर फोरमचे रिजवान पठाण, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज चांदुरकर, शहरध्यक्ष सुधीर पांगुळ, आशिष सोनटक्के आदी सहभागी झाले होते.

टॅग्स :Socialसामाजिक