शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
4
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
5
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
6
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
7
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
8
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
9
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
10
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
11
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
12
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
13
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
14
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
15
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
16
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
17
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
18
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
19
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
20
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
Daily Top 2Weekly Top 5

खरीपाकरिता हवे ७0 हजार मेट्रीक टन खत

By admin | Updated: May 15, 2014 23:50 IST

मान्सून जवळ येत आहे. यात खरीपाच्या पेरणीकरिता शेतकर्‍यांनी मशागतीच्या कामांना वेग दिला आहे. शेतकर्‍यांच्या कामांची गती वाढत असताना कृषी विभागाच्यावतीनेही

 वर्धा : मान्सून जवळ येत आहे. यात खरीपाच्या पेरणीकरिता शेतकर्‍यांनी मशागतीच्या कामांना वेग दिला आहे. शेतकर्‍यांच्या कामांची गती वाढत असताना कृषी विभागाच्यावतीनेही आढावा तयार करण्यात आला आहे. जिल्ह्यात यंदा होत असलेल्या पेर्‍याच्या तुलनेत खरीप हंगामाकरिता ७0 हजार मेट्रीक टन खतांची गरज आहे.

शेतीच्या मशागतीच्या कामांना शेतकर्‍यांनी गती दिली आहे. यात ज्यांची आर्थिक सोय आहे त्यांनी बियाण्यांची व खतांची खरेदी सुरू केली आहे तर ज्यांच्याकडे पैसा नाही त्यांनी पैशाची जुळवाजुळव करण्याचे काम सुरू केले आहे. काही शेतकरी पेरणी करतेवेळीच खताची मात्रा देतात. तर काही पेरणी झाल्यानंतर खताचा वापर करतात. यामुळे हंगामाच्या सुरुवातीपासूनच खतांची मागणी वाढते. यामुळे खतांचा काळाबाजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शेतकर्‍यांना आवश्यक असलेल्या खतांसोबत लिकींग झाल्याने शेतकर्‍यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला असल्याचे समोर आले आहे. या हंगामात जिल्ह्यात चार लाख हेक्टरवर खरीपाचा पेरा होणार असल्याचा अंदाज कृषी विभागाच्यावतीने वर्तविण्यात आला आहे. याकरिता एकूण ७0 हजार ४00 मे. टन खतांची गरज भासणार असल्याचे सांगण्यात आले आहे. आवश्यक असलेल्या खताची मागणी जिल्हा कृषी विभागाच्यावतीने करण्यात आली आहे.

आजच्या घडीला जिल्ह्यात ३२ हजार मेट्रीक टन खत उपलब्ध असल्याची माहिती कृषी विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे. यात शेतकर्‍यांना पेरणीनंतर अत्यावश्यक असलेला युरीया २0 हजार मेट्रीक टनाच्या आसपास आहे. यामुळे शेतकर्‍यांना चिंता करण्याची गरज नसल्याचे कृषी विभागाच्यावतीने कळविण्यात आले आहे. (प्रतिनिधी)