शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

गांधी जयंती साजरी करताना दिलेला शब्दही पाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2020 05:00 IST

बांधकाम विभाग सचिव उल्हास देबडवार यांच्या अध्यक्षतेखालील या समितीने वर्ध्यात वृक्ष बचाओ नागरिक समितीची भूमिका समजून घेत एकही वृक्ष तोडला जाणार नाही तसेच झाडांना कोणतीही इजा होणार नाही याची दक्षता घेतली जाईल, याबाबत याच सभेत आश्वस्त केले. मात्र अवघ्या दहा दिवसातच पुन्हा वृक्षतोड सुरू झाल्यामुळे नागरिक समितीने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देगोपुरी परिसरात वृक्षतोड : वृक्ष बचाओ समितीची तीव्र नाराजी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत सुरू असलेल्या रस्ता रूंदीकरणाच्या कामादरम्यान होणाऱ्या वृक्ष कटाईला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी स्थगिती दिली. या कामाबाबत फेरविचार करण्यासाठी सचिवस्तरीय समिती नेमण्यात आली. बांधकाम विभाग सचिव उल्हास देबडवार यांच्या अध्यक्षतेखालील या समितीने वर्ध्यात वृक्ष बचाओ नागरिक समितीची भूमिका समजून घेत एकही वृक्ष तोडला जाणार नाही तसेच झाडांना कोणतीही इजा होणार नाही याची दक्षता घेतली जाईल, याबाबत याच सभेत आश्वस्त केले. मात्र अवघ्या दहा दिवसातच पुन्हा वृक्षतोड सुरू झाल्यामुळे नागरिक समितीने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.सध्या गोपुरी चौकात रस्ता रूंदीकरणाचे काम सुरू असून या भागात रात्रीतून दोन झाडे तोडण्यात आल्याचे दिसून आले. तर याच मार्गावरील काही मोठ्या झाडांची मुळे कापण्यात आली असून काही हिरव्या झाडांच्या खोडावरील साली काढल्या गेल्याने या झाडांना क्षती पोचली आहे. दत्तपूर ते सेवाग्राम या मार्गावरील झाडांच्या उघड्या पडलेल्या मुळ्यांनाही माती टाकून संरक्षित करण्याचे सचिवांच्या उपस्थित झालेल्या सभेत ठरलेले असताना सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतलेल्या या पवित्र्याबद्दल निसर्गप्रेमी नागरिकांनी खेद व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे रस्त्याच्या कडेला असणाºया वृक्षाभोवती दीड मीटर परिघात खोदकाम न करण्याचेही याच सभेत निश्चित करण्यात आले होते. तसेच झाडांभोवती खोदकाम करणे गरजेचेच असेल तर मोठ्या यंत्रांचा वापर न करता मानवी श्रमातून हे काम केले जावे, याबाबतही या सभेत चर्चा करण्यात आली होती. मात्र या सर्व सूचनांना हरताळ फासत आणि निर्णयांचा अवमान करीत ठेकेदारी पद्धतीने कामे करण्यात येत आहे.ज्या महात्मा गांधींनी पर्यावरणाबाबत जागृत राहून या परिसरात मोठ्या प्रमाणात कडुलिंबाची झाडे लावली, त्या महात्म्याची जयंती वृक्षांना संरक्षण देऊन साजरी करावी, असे आवाहन वृक्ष बचाओ नागरिक समितीद्वारे करण्यात आले आहे. गोपुरी परिसरात वृक्ष तोडण्यात आल्याने परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला.