शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
3
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
4
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
5
हुंड्यासाठी जावयाची क्रूरता! जमिनीसाठी पत्नीची केली हत्या, सासऱ्यालाही दिला विजेचा झटका
6
चिमुकली आई... आई... करत राहिली, लिव्ह इन पार्टनरने गर्लफ्रेंडच्या मुलीची हत्या केली  
7
Navratri 2025: नवरात्र हा शक्ती उपासनेचा काळ, दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचनाने कोणते लाभ होतात?
8
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
9
ऐकावं ते नवलच! शोधून शोधून थकली पण सापडलाच नाही नवरा; मग स्वत:शीच केलं लग्न अन्...
10
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तानचे संघ पुन्हा एकदा भिडणार? समजून घ्या IND vs PAKचे गणित
11
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
12
VIRAL VIDEO: चीनमधली खूप रील्स पाहिली असतील, पण भारतातील एअरपोर्टवर फूड डिलिव्हरी करणारा रोबो पाहिलात का?
13
Mumbai: सचिन तेंडुलकरच्या हस्ते दादरच्या शिवाजी पार्क जिमखान्याचे लोकार्पण!
14
Navratri 2025: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी करूया स्मरण आणि मानसपूजन देवी शैलपुत्रीचे!
15
दुर्दैवी अंत! ज्याच्या इशाऱ्यावर 'वाघ' उठबस करायचा, त्याच मालकाला वाघाने टेन्शनमध्ये शिकार बनवलं
16
पाकिस्तानी सैन्याने त्यांच्याच देशात हवाई हल्ला केला, महिला मुलांसह ३० नागरिकांचा मृत्यू
17
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
18
"हो आम्ही पालक झालो आहोत", अखेर भूषणने उलगडलं केतकीसोबतच्या 'त्या' फोटोचं गुपित
19
पराभव दिसू लागताच पाकिस्तानी प्रेक्षक पळू लागले, भारतीय तरुणीने भर स्टेडियममध्ये डिवचले, म्हणाली...  

धरणाच्या गेट खालून पाण्याचा विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 05:00 IST

जिल्ह्यातील सर्वच धरणे भरुन वाहत आहेत. बोरधरण जिल्ह्यातील एक मात्र केवळ ८० टक्केच भरले आहे. जर पाण्याचा असाच विसर्ग सुरू राहिल्यास बोरधरणाची पातळी काही दिवसातच खालावण्याची शक्यता आहे. पाटबंधारे विभागाचे अधिकारी मात्र बोरधरणाकडे कधी फिरकतच नाही. जेव्हा मोठया अधिकाऱ्यांची बोरधरणाला भेट असते.

ठळक मुद्देअधिकाऱ्यांचे दुर्लक्ष : सहा दिवसांपासून वाहताहेत पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कबोरधरण : बोरधरण येथील गेट ३ मधून पाच ते सहा दिवसापासून गेटच्या खालून पाण्याचा विसर्गत होत आहे. याकडे मात्र अधिकारी याचे दुर्लक्ष होत आहे. यावर्षी बोरधरण ८०.८० टक्के भरले आहे. पाण्याचा असाच विसर्ग होत राहिल्यास बोरधरणाची पातळी झपाट्याने कमी होण्याची शक्यता आहे.जिल्ह्यातील सर्वच धरणे भरुन वाहत आहेत. बोरधरण जिल्ह्यातील एक मात्र केवळ ८० टक्केच भरले आहे. जर पाण्याचा असाच विसर्ग सुरू राहिल्यास बोरधरणाची पातळी काही दिवसातच खालावण्याची शक्यता आहे. पाटबंधारे विभागाचे अधिकारी मात्र बोरधरणाकडे कधी फिरकतच नाही. जेव्हा मोठया अधिकाऱ्यांची बोरधरणाला भेट असते. तेव्हाच सर्व अधिकारी बोरधरण येथे येतात. पण बाकी दिवस येथील परिस्थिती रामभरोसे असतात. त्यामुळे वरिष्ठांनी याकडे लक्ष देऊन बोरधरणातून होणाऱ्या पाण्याचा विसर्ग बंद करावा, आणि यात दोषी असलेल्या अधिकारी व कर्मचाºयांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिक करीत आहे.पाण्याचा अपव्ययमागील वर्षीच्या अल्प पावसामुळे उन्हाळ्यात धरणांची पातळी चांलीच खालावली होती. वर्धेकरांसह इतरांनाही उन्हाळ्यात पाण्याकरिता दाहीदिशा भटकावे लागले. त्यामुळे पाण्याचा अपव्यय टाळण्याची गरज असतानाही बोरधरणाच्या गेटमधून पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

टॅग्स :Damधरण