शहरं
Join us  
Trending Stories
1
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
2
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
4
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
5
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
6
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
7
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
8
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
9
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
10
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
11
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
12
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
13
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
14
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
15
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
16
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
18
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
19
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
20
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे

संविधानाच्या सन्मानार्थ नागरिक रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 11:49 PM

दिल्ली येथील जंतर-मंतर येथे जातीयवादी व राष्ट्रविरोधी काही समाजकंटकांनी जाहीरपणे प्रतिकात्मक भारतीय संविधानाची प्रत जाळून संविधान विरोधी घोषणाबाजी केल्या. हा प्रकार निंदनिय असल्याचा आरोप करीत या घटनेच्या निषेधार्थ व भारतीय संविधानाच्या सन्मानार्थ ......

ठळक मुद्देदिल्लीतील ‘त्या’ घटनेचा नोंदविला निषेध : मुख्य मार्गाने मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : दिल्ली येथील जंतर-मंतर येथे जातीयवादी व राष्ट्रविरोधी काही समाजकंटकांनी जाहीरपणे प्रतिकात्मक भारतीय संविधानाची प्रत जाळून संविधान विरोधी घोषणाबाजी केल्या. हा प्रकार निंदनिय असल्याचा आरोप करीत या घटनेच्या निषेधार्थ व भारतीय संविधानाच्या सन्मानार्थ शुक्रवारी विविध संघटनांनी एकत्र येत शहरातील छत्रपती शिवाजी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.भारतीय संविधान हे देशातील सर्व जाती, धर्म, पंथ व संप्रदायाच्या नागरिकांना मुलभूत अधिकार, समान न्याय, संपुर्ण संरक्षण तसेच व्यक्तीच्या सन्मानाची हमी देते. संविधान हे भारतातील सर्व नागरिकांच्या हिताचे रक्षण करणारा मुलभूत व सर्वाेच्च कायदाच आहे. लोकशाहीच्या या प्राणतत्त्वाला कोणत्याही व्यक्ती, समुह व संघटीत शक्तीच्या मार्फत पोहोचविण्याचा किंवा संपविण्याचा थोडा जरी प्रयत्न केल्यास तो देशद्रोहाचा गुन्हा ठरतो. दिल्ली येथील घटना निंदनिय असून या प्र्रकरणी चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी. शिवाय ज्या संघटनांनी हे कृत्य केले त्यांच्यावर कायमची बंदी घालण्यात यावी, अशी मागणी या मोर्चाच्या माध्यमातून आंदोलनकर्त्यांनी केली. मोर्चात आंबेडकरी जनतेसह विविध परिवर्तनवादी संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

टॅग्स :Morchaमोर्चा