काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली मणिपूर ते मुंबई अशी 'भारत जोडो न्याय यात्रा' काढण्यात येत आहे. ही यात्रा सध्या बिहारमध्ये असून शुक्रवारी म्हणजे आजच सायंकाळी उत्तर प्रदेशात दाखल होणार आहे. ...
यासंदर्भात बोलताना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्रकुमार दुबे म्हणाले, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात येत असलेली भारत जोडो न्याय यात्रा १७ फेब्रुवारीच्या रात्री जिल्ह्यातील ज्ञानपूर हद्दीतील विभूती नारायण इंटर कॉलेजच्या मैदानावर थांबणार हो ...
Goa CM Pramod Sawant In Ayodhya: आगामी काळात गोव्यातून अयोध्येत येणाऱ्या भाविकांची सोय व्हावी, यासाठी गोवा भवन बांधण्याचा मानस मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी रामदर्शनानंतर बोलून दाखवला. ...