शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
2
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
3
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
4
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
5
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
6
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
7
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
8
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
9
"मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो, कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
10
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
11
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
12
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
13
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
14
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
15
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
16
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
17
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
18
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
19
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
20
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात

फुलपाखरांची रंगीबेरंगी दुनिया बघण्यासाठी थट्टेकड पक्षी अभयारण्याला द्या भेट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2018 12:29 IST

दक्षिण भारताच्या केरळमधील नेरियामंगलम देशातील अनेक सुंदर ठिकाणांपैकी एक मानलं जातं. कारण या ठिकाणावर चारही बाजूंनी केवळ हिरवीगार जंगलं आहेत.

केरळमधील नेरियामंगलम देशातील अनेक सुंदर ठिकाणांपैकी एक मानलं जातं. कारण या ठिकाणावर चारही बाजूंनी केवळ हिरवीगार जंगलं आहेत. त्यामुळे इथे वेगवेगळे पक्षी, प्राणी बघण्याची मोठी संधी मिळते. मुन्नार, सूर्यनेली आणि मरायूरला जाण्याच्या मार्गातच नेरियामंगलम हे ठिकाण लागतं. त्यामुळे तुम्हालाही जर निसर्गाच्या सानिध्यात फिरण्याची आवड असेल तर या ठिकाणाची पैसा वसूल ट्रिप काढू शकता. 

डॉ. सलीम अली यांच्या नावाने पक्षी अभायरण्य

थट्टेकडमध्ये जवळपास २५ किलोमीटर परिसरात सलीम अळी पक्षी विहाराची स्थापना १९८३ मध्ये केली गेली. प्रसिद्ध पक्षी अभ्यासक सलीम अली इथे दोनदा आले होते. या ठिकाणी २५० प्रकारचे पक्षी बघायला मिळू शकतात. केरळ सरकारकडून पक्ष्यांच्या सुरक्षेसाठी इथे खास व्यवस्था ठेवली आहे. याच परिसरात काही हॉटेल्स आणि सरकारी इमारती आहेत. जिथे तुम्ही थांबू शकता. 

फुलपाखरांची अनोखी दुनिया

तट्टेकायई पक्षी अभयारण्याचा एक भाग फुलपाखरांसाठी ठेवला आहे. हे ठिकाण फुलपाखरु प्रेमींसाठी स्वर्ग मानली जाते. कारण इथे वेगवेगळ्या रंगीबेरंगी फुलपाखरांना जवळून बघता येतं. फुलपाखरांचे अभ्यासक इथे चांगलीच गर्दी करुन असतात. त्यामुळे तुम्हालाही फुलपाखरांची आवड असेल तर इथे भेट देऊन तुम्हाला आनंद मिळाल्याशिवाय राहणार नाही. 

वालरा वॉटरफॉल आणि हत्ती जंगल

नेरियामंगलमच्या आजूबाजूलाही बघण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत. केरळमधील उंच धबधब्यांपैकी एक चियापारा नेरियामंगलमपासून १० किमी अंतरावर आहे. या धबधब्याला बघण्यासाठी लोक खासकरुन सायंकाळी जातात. कारण त्यावेळी इथलं वातावरण फार खास असतं. इथेच बाजूला मामलकंडम नावाचं एक स्थान आहे. जे हत्ती जंगल म्हणून प्रसिद्ध आहे. जंगलाच्या या भागात नेहमीच हत्ती बघायला मिळतात. 

कसे जाल?

येथून सर्वात जवळचं रेल्वे स्टेशन आलुवा ४५ किमी अंतरावर आहे. जे देशातील सर्वच रेल्वे स्टेशनांशी जोडलं आहे. तर जवळचं एअरपोर्ट कोचीन ५१ किमी अंतरावर आहे. हे ठिकाण कोच्ची-धनुषकोटि मार्गावर असल्याने इथे पोहोचण्यासाठी सतत बसेस किंवा टॅक्सी सुरु असतात.  

टॅग्स :tourismपर्यटनKeralaकेरळ