शहरातील सततच्या धावपळीचा कंटाळा येत नसेल असा एकही व्यक्ती सापडणार नाही. अशात काही दिवस मनाला शांतता देणाऱ्या ठिकाणावर घालवावे असा विचार डोक्यात येणे सामान्य बाब आहे. ...
तमिळनाडू आपल्या निसर्गसौंदर्यामुळे अनेक पर्यटकांची पहिली पसंती असते. तमिळनाडूमधील अप्रतिम निसर्गसौंदर्य, ऐतिहासिक स्थळं आणि मंदिरं अत्यंत प्रसिद्ध आहेत. ...
आंध्रप्रदेशमध्ये असलेल्या प्रसिद्ध तिरूपति बालाजी मंदिराचं दर्शन घेण्याची इच्छा तर सर्वानाच असते. तुम्हीही अनेक दिवसांपासून येथे जाण्याचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत चांगली संधी आहे. ...
'हिंदवी स्वराज्य व्हावे हिच श्रींची इच्छा' असं म्हणतच महाराजांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. याच हिंदवी स्वराज्याचा इतिहास घडवण्यामध्ये सर्व किल्ल्यांपेक्षा वेगळ महत्त्व प्राप्त झालं ते म्हणजे रायगडाला. ...