शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

राजस्थानच्या 'या' किल्ल्यावर झाली सर्वात जास्त आक्रमणे, १७०० वर्ष जुना आहे हा किल्ला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2019 11:51 IST

राजस्थानमध्ये तसे तर अनेक किल्ले आहेत. या किल्ल्यांच्या भव्यतेची चर्चाही नेहमी होत असते. देश-विदेशीतून हे किल्ले बघण्यासाठी पर्यटक येत असतात.

(Image Credit : TripAdvisor)

राजस्थानमध्ये तसे तर अनेक किल्ले आहेत. या किल्ल्यांच्या भव्यतेची चर्चाही नेहमी होत असते. देश-विदेशीतून हे किल्ले बघण्यासाठी पर्यटक येत असतात. यातीलच एक किल्ला म्हणजे राजस्थानच्या हनुमानगडमधील भाटनेर किल्ला. हा किल्ला फार जुना आणि शानदार आहे. हा किल्ला भारतातील अनेक महत्त्वपूर्ण घटनांचा साक्षीदार आहे. 

या किल्ल्याच्या चारही बाजूने मरूस्थलने वेढलेला हा किल्ला राजस्थानच्या उत्तर सीमेकडे आहे. १८०५ मध्ये बिकानेरचे राजा सूरत सिंह यांनी हा किल्ला भाटियांकडून जिंकला होता. मंगळवारच्या दिवशी मिळवलेल्या या विजयाला हनुमानासोबत जोडलं गेलं आणि त्यानंतर या ठिकाणाचं नाव हनुमानगड ठेवलं गेलं. भटनेर किल्ल्याची बनावट आणि मजबूती अशी होती की, याचा उल्लेख स्वत: तैमूर लंग ने त्याच्या पुस्तकात केला होता. 

किल्ल्याची बनावट

या किल्ल्याचं निर्माण २८५ मध्ये भाटी राजा भूपत यांनी केलं होतं. किल्ला पक्क्या वीटा आणि चुन्याच्या मदतीने तयार करण्यात आला आहे. यात ५२ बुर्ज आहेत. दरबारापर्यंत घोड्यावरून जाण्यासाठी खास रस्ते तयार करण्यात आले आहेत. त्यासोबतच किल्ल्याच्या आत हनुमानाचं मंदिर आणि शिवाचे काही मंदिरे आहेत. सोबत शेर शाह सूरीची समाधी सुद्धा आहे. 

(Image Credit : MouthShut.com)

किल्ल्याची खासियत

राजस्थानच्या या किल्ल्यावर अकबरपासून ते पृथ्वीराज चौहाना यांनी शासन केलं. हनुमानगडचा हा किल्ला साधारण १७०० वर्ष जुना आहे. याच किल्ल्यावर सर्वात जास्त आक्रमणे झाली होती. परदेशी आक्रमणांचं सांगायचं तर महमूद गजनवी ने १००१ मध्ये भटनेर किल्ल्यावर ताबा मिळवला होता. १३व्या शतकात गुलाम वंशाचे शासक बलबनचा चुलत भाऊ शेर खां ने इथे राज्य केलं. आणि १३९८ मध्ये तैमूर लंगने हा किल्ला ताब्यात घेतला. त्यानंतर तैमूर म्हणाला होता की, यापेक्षा सुरक्षित किल्ला हिंदुस्थानात दुसरा नाही. 

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्सtourismपर्यटन