खुल्या जागा ताब्यात घेण्याचा मुद्दा जिल्हा परिषदेने अर्धवट सोडल्याचे चित्र निर्माण झाले आहे. याआधीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार आणि ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ...
महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती कायद्यातील कलम १२(२)(सी) मधील तरतुदीच्या वैधतेला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुका अडचणीत सापडल्या आहेत. ...
जिल्ह्यातील तिन्ही लोकसभा मतदारसंख्येत भरीव वाढ व्हावी यासाठी जिल्हा परिषदेने पाच तालुकापातळीच्या अधिकाऱ्यांची नोडल आॅफिसर म्हणून सीईओ सोनवणे यांनी नेमणूक केली. या अधिकाऱ्यांची बैठक घेवून मतदान जनजागृतीचा आराखडा तयार करून मतदान वाढवण्यासाठी उपाययोजना ...
रत्नागिरी जिल्ह्यातील आठ प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनांच्या पाणीपट्टीच्या वसुलीपेक्षा खर्च जास्त असल्याने दरवर्षी जिल्हा परिषदेला लाखो रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे़ तरीही लोकांचे पाण्यावाचून हाल होऊ नयेत, यासाठी ना नफा, ना तोटा या तत्त्वावर या यो ...
ठाणे जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता मिशन विभागातील स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ‘मासिक पाळी’ व्यवस्थापन उपक्रम हाती घेतला आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात कार्यशाळा घेऊन ठिकठिकाणच्या प्रशिक्षकांना धडे देण्यात आले. ...
बुलडाणा: बहुप्रतीक्षेनंतर निवडणुकांच्या तोंडावर ‘झेडपी’तील पदभरतीचा मुहूर्त निघाल आहे. राज्यात जिल्हा परिषदांमध्ये विविध संवर्गातील १३ हजार ५७० पदे भरण्यात येत आहेत. ...
स्वच्छता अभियानांतर्गत खाजगी एजन्सीला २३ लाख ९५ हजार रुपयांचा निधी वितरित करताना अनियमितता केल्या प्रकरणी मानवत पंचायत समितीच्या ३ अधिकाऱ्यांना जिल्हा परिषद प्रशासनाने निलंबित केले आहे. ...
जिल्हा परिषदेचा सन २०१९-२० चा अर्थसंकल्प पूर्णपणे प्रशासकीय असून, या बजेटमधून लोकप्रतिनिधी बाद झाले आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांनी नुकतेच अंदाजपत्रक मंजूर केले. ...