कोल्हापूर जिल्ह्यातील १0 तालुक्यांमध्ये बसविण्यात आलेल्या नळ पाणीपुरवठा योजनांवरील ४२ सौर पंपांची माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने मागवली आहे. याबाबत ‘लोकमत’ने ‘बंद पंपातून’ ‘आॅनलाईन उपसा’ हे वृत्त प्रसिद्ध केले होते. ...
प्रत्येक स्तरावर शालेय शिक्षण प्रणाली मजबूत असणे आवश्यक आहे. राज्य कार्यक्षमता प्रतवारी दर्शकांमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षक व १०० टक्के अनुदानित शाळांमधील सर्व शिक्षकांना सत्र २०१९ मध् ...
पीक कोणतेही असो; पण ते चांगले यावे, यासाठी ही खते वापरली जातात. त्यामुळे या रासायनिक खतांचा भयावह परिणाम समोर येऊ लागलाय. कारण, पिण्याच्या पाण्यामध्येही रासायनिक अंश आढळून येऊ लागलेत. ...
महापूर, अवकाळी पाऊस आणि दुष्काळामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला असून, या शेतकऱ्यांना शंभर टक्के कर्जमाफी देण्याच्या मागणीचा ठराव जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत केला. ...