परंतु दडपशाहीचा प्रयत्न न थांबल्यास एक दिवस काम बंद ठेवून जिल्हा परिषदेला घेराव घालावा लागेल. त्यानंतर होणाºया परिणामांची जबाबदारी या अधिकाऱ्यांची राहील, असा इशारा संघटनेच्या वतीने अध्यक्ष अतुल दिघे व सचिव सुवर्णा तळेकर यांनी दिला आहे. ...
परीक्षा आटोपल्यानंतर उत्तरपत्रिका थेट जिल्हाधिकारी कार्यालयात आणण्यात आली. त्याठिकाणी तपासणी करुन अंतीम निकाल लावला गेला. मात्र यासाठी अतिरिक्त दक्षता घेण्यात आली. भरती प्रक्रिया पारदर्शक व्हावी म्हणून चक्क ओएमआर सीटची अर्थात पत्रिकांची तपासणीचे थेट ...
जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीच्या मासिक सभेत समिती सदस्य महिलेऐवजी त्यांच्या पती महाशयांनीच विषय मांडून चर्चेत सक्रिय सहभाग घेतल्यावरून वाद होऊन जोरदार खडाजंगी झाली. ...
दिल्ली येथे झालेल्या ‘स्वच्छता दर्पण’ पुरस्कार वितरण समारंभासाठी प्रियदर्शिनी मोरे एकट्या गेल्याने त्याचा पदाधिकाऱ्यांना राग होता. जरी शासकीय अधिका-यांना बोलावले असले तरी किमान याची कल्पना नूतन अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांना द्यायलाच हवी होती, असे त्यां ...
वारंवार गैरहजर राहणे, नियमित कर्तव्य न बजावणे, ‘अॅडजस्टमेंट’ करणे, खाजगी सेवा देणे इ. कारणांमुळे जिल्ह्यातील १२ वैद्यकीय अधिकाऱ्यांची वेतनवाढ रोखण्यात आली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी बुधवारी ही कारवाई केली. ...
पिण्याच्या पाण्याबाबत योग्य दक्षता न घेणाऱ्या जिल्ह्यातील ४८ ग्रामपंचायतींना जिल्हा परिषदेकडून ‘कारणे दाखवा’ नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या ग्रामपंचायतींना सात दिवसांची मुदत देण्यात आली असून, या कालावधीत सुधारणा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ...