गेल्या दीड वर्षांमध्ये लोकसहभागातून १९ कोटी रुपयांचा शैक्षणिक उठाव करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीचे सभापती अंबरीश घाटगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. डॉ. जे. पी. नाईक ‘माझी शाळा, समृद्ध शाळा’ उपक्रमाला मुदतवाढ देण्याची माहिती देण ...
शिक्षकांची नविन भरती होण्याआगोदर म्हणजेच नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये तिसरा टप्पा राबविण्यात येईल, हे दिलेले आश्वासन ग्रामविकास सचिव असिम गुप्ता यांनी पाळले. या बदल्यांची प्रक्रीया एक नोव्हेंबरपासून सुरू होत असल्याचे आदेश बुधवारी निघाले. ...
वाडी, तांड्यांवरून शाळेत पोहोचण्यासाठी मुलींना एकीकडे एसटीचा प्रवास मोफत आहे. ज्याद्वारे डबघाईला आलेले एसटी महामंडळ शिक्षणाच्या उत्कर्षाला एकप्रकारे पाठबळ देत आहे. मात्र, कंपनीकरण ...
अधिकारी आणि कंत्राटदारांच्या सेटिंगमुळे शासनाच्या योजना अडगळीत पडल्या आहेत. डिजिटल स्कूलअंतर्गत सर्व शिक्षा अभियानातून जि.प.च्या शाळांमध्ये इन्ट्रॅक्टीव्ह बोर्ड लावण्याचे कंत्राट देण्यात आले होते. करारानुसार बोर्डचे इन्स्टॉलेशन आणि शिक्षकांना प्रशिक् ...
वैयक्तिक स्वच्छता आणि आरोग्य कायमस्वरूपी टिकविण्यासाठी हात धुण्याची सवय महत्त्वाची आहे प्रत्येक कुटुंबात स्वयंपाक करण्यापूर्वी व काहीही खाण्यापूर्वी नियमित हात स्वच्छ धुण्याची सवय अत्यंत गरजेची आहे. लहान मुलांपासून ते घरातील मोठ्या माणसापर्यंत ही सवय ...
शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांना आंर्तबाह्य स्वच्छतेचे महत्त्व पटावे. त्याचप्रमाणे आपला परिसर स्वच्छ असल्यास मनही प्रसन्न राहते, याचे बाळकडू मिळावेत, यासाठी रयत शिक्षण संस्थेच्या अण्णासाहेब कल्याणी विद्यालयाने ‘स्वच्छ शाळा, ...