सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते. Read More
शुक्र ग्रह शुभ स्थानी असेल तेव्हा देवी लक्ष्मीचाही विशेष शुभाशीर्वाद मिळू शकतो, असे सांगितले जाते. तुमच्यासाठी शुक्राचे गोचर कसे सिद्ध होऊ शकेल? पाहा... ...
आपल्या जीवनामध्ये राशिभविष्यांचे योगदान खूप आहे. राशिभविष्यांवर आपले संपूर्ण जीवन अवलंबून आहे. पण गणेश चतुर्थीला कोणत्या ३ राशींचे भाग्य बदलून त्यांना भरपूर पैसा मिळेणार आहे? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघ ...