मुक्ताला सारंगपर्यंत पोहोचू न देण्यासाठी रावसाहेब हरतह्रेची खेळी खेळतायत, यासाठी त्यांनी मुक्ताला एका खोलीत डांबून ठेवलंय तसंच तिच्या घरच्यांना पण भैरू त्रास देतोय. ...
‘नवा गडी, नवं राज्य’ (Nava Gadi Nava Rajya ) ही मालिका सुरू झाली आणि अल्पावधीत लोकप्रिय झाली. आनंदी आणि राघवची मालिकेतील केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड भावली. पण तूर्तास मालिकेचं कथानक पाहून चाहते निराश आहेत... ...
Marathi Tv Show : टीआरपीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी नव्या विषयाला वाहिलेल्या मालिका आणण्याची नुसती चढाओढ लागली आहे. पण जुन्या मालिकांची बात काही औरच... ...