Zee marathi, Latest Marathi News
नवीन लग्न झाल्यावर आता अधिपती आणि मास्तरीणबाई जेजुरीच्या खंडेरायाचं दर्शन घ्यायला गेले आहेत. ...
साधारण वर्षभरापूर्वी सुरु झालेल्या ‘दार उघड बये’ या मालिकेने ३०० भाग पूर्ण केल्यानंतर नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. ...
या मालिकेत श्रीनूची भूमिका साकारणाऱ्या अभिषेक गावकर यांनी अलिकडेच त्याच्या भूमिकेविषयी भाष्य केलं आहे. ...
अर्जुन अप्पीजवळ पोहोचू शकेल का? अर्जुन आणि अप्पीची भेट होणार का? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत. ...
ही लोकप्रिय मालिका आता अखेरच्या टप्प्यात आलीय लवकरच ती प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. ...
कुटुंबाचा मान राखण्यासाठी अक्षरा अधिपतीसोबत लग्नासाठी तयार होते. दुसरीकडे भुवनेश्वरी खुश आहे कारण अक्षराला अद्दल घडवण्यासाठीच हा सगळा घाट घातला आहे. ...
दोघांच्या नात्याला नवीन वळण येणार असून ह्या हळदीच्या सोहळ्यात नक्की काय घडेल व अजून काही जबरदस्त ट्विस्ट येईल का हे पाहणे मनोरंजक ठरेल. ...
त्रिनयना देवी आजोबांच्या बाबतीत नेमकं काय रहस्य आहे, हा महत्वपूर्ण टप्पा प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. ...