योगी सरकार रब्बी पिकांच्या बियाण्यांची वेळेत उपलब्धता आणि वितरण यावर लक्ष केंद्रित करत आहे. या संदर्भात कृषीमंत्री सूर्य प्रताप शाही यांनी बुधवारी कृषी संचालनालयात बैठक घेतली. ...
हा उपक्रम केवळ प्रशासकीय प्रयत्न नाही, तर जनतेच्या सहभागाने राज्य समृद्ध आणि विकसित करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे असं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले. ...
"जेकुणी राज्याची लोकसंख्या (डेमोग्राफी) बदलण्याचा प्रयत्न करतील, त्यांनाच पलायन करावे लागेल... विकास कामे बघून विरोधक हादरलेत, पंतप्रधानांसंदर्भातील आक्षेपार्ह वक्तव्यातून दिसतेय हताशा..." ...