सातारा तालुक्यातील सांबरवाडी अवघ्या नव्वद उंबऱ्यांचे गाव. या भागात आरोग्याच्या सुविधाही फारशा मिळत नाहीत. तेथील ग्रामस्थांसाठी योगा सर्वोत्तम पर्याय आहे. हे ओळखून शिक्षक प्रल्हाद पारटे यांनी एक वर्षापूर्वी योगा वर्ग सुरू केले. ...
:'गेली दहा वर्ष आम्ही मैत्रिणी योगासने करण्यासाठी एकत्र भेटत आहोत. पण आता फक्त योगाचा नव्हे तर सामाजिक कार्यासाठी आम्ही एकत्र येत आहोत. त्यामुळे आता फक्त स्वतःच्या आरोग्यासाठीच नव्हे तर समाजासाठीही काम करण्याची सवय लागली आहे'. मीपासून आम्ही पर्यंतचा ...
योगामुळे शरीर निरोगी राहते. कुठलेही आजार जडत नाहीत. त्यामुळे समाजाला रोगमुक्त करण्यासाठी अॅड. नामदेव फटिंग यांनी स्वामी रामदेवबाबा यांच्याकडे दीक्षा घेतली. पतंजली योग समितीच्या माध्यमातून नागपूर शहर आणि जिल्ह्यात योगाचा प्रचार-प्रसार व्हावा यासाठी द ...